शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

1,589 गावांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:01 IST

 जिल्ह्यात ४ एप्रिल २०२१ रोजी पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने संक्रमितांचे संख्येत वाढ होत आहे. याला अपवाद फक्त मागील दीड महिना ठरला आहे. कोरोना काळात पहिल्या लाटेत सात हजार रुग्णांची नोंद झाली व दीडशे नागरिकांना मृत्यू झाला. याशिवाय यंदा डेल्टा प्लस व्हेरिएंटने ओढावलेल्या कोरोनाचे दुसऱ्या लाटेत म्हणजेच मार्च ते जून २०२१ या कालावधीत ७० हजार कोरोनाग्रस्त १२०० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या कालावधीत म्हणजेच जुलैपासून संक्रमणात कमी यायला लागली व आता सप्टेंबरपासून संसर्ग एकदम माघारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामूहिकपणे प्रयत्न केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश दृष्टिपथात येते, याचा प्रत्यय जिल्हा ग्रामीणमध्ये दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेत म्हणजेच सहा महिन्यांपूर्वी ५० हजारांंवर कोरोनाग्रस्तांची नोंद झालेल्या जिल्हा ग्रामीणमध्ये महिनाभरात फक्त दोन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यातील १५८९ गावे आता कोरोनामुक्त झालेली आहे. महापालिका क्षेत्रातही आतापर्यंतचे सर्वात कमी फक्त पाच सक्रिय रुग्णांची नोंद आहे. जिल्ह्यात ४ एप्रिल २०२१ रोजी पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने संक्रमितांचे संख्येत वाढ होत आहे. याला अपवाद फक्त मागील दीड महिना ठरला आहे. कोरोना काळात पहिल्या लाटेत सात हजार रुग्णांची नोंद झाली व दीडशे नागरिकांना मृत्यू झाला. याशिवाय यंदा डेल्टा प्लस व्हेरिएंटने ओढावलेल्या कोरोनाचे दुसऱ्या लाटेत म्हणजेच मार्च ते जून २०२१ या कालावधीत ७० हजार कोरोनाग्रस्त १२०० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या कालावधीत म्हणजेच जुलैपासून संक्रमणात कमी यायला लागली व आता सप्टेंबरपासून संसर्ग एकदम माघारला आहे. त्यातल्या त्यात महिनाभरात जिल्हा ग्रामीणमध्ये फक्त दोन कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली नाही. केवळ अमरावती महापालिका क्षेत्रात एखाद-दुसऱ्या संंक्रमितांची नोंद होत असल्याचे दिसून येते. शहरातही आतापर्यंतची सर्वात कमी कोरोना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे.

सक्रिय रुग्णांचा नीचांकजिल्ह्यात साडेचार हजार सक्रिय रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत नोंद करण्यात आली होती. त्याच्या तुलनेत आता फक्त पाच रुग्ण सक्रिय आहेत. हा नीचांक असला तरी जिल्ह्यासाठी दिलासाजनक आहे. यामध्ये चार रुग्ण महापालिका क्षेत्रात तर, एक ग्रामीण भागातील आहे. सध्या तीन रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याने कोरोना हॉस्पिटलमध्ये फक्त दोन रुग्णांवरच उपचार सुरू आहे.

तिसऱ्या लाटेची तयारी म्यानसप्टेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे गृहीत धरून जिल्हा व आरोग्य प्रशासनाद्वारा मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केलेली आहे. वाढीव बेड, ऑक्सिजन बेड, प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांटसह रुग्णालय, जिल्हा मुख्यालयी लिक्विड ऑक्सिजन प्लांटची मागणी आदी तयारी प्रशासनाद्वारे करण्यात आली होती. संसर्ग माघारल्याने आता तयारी म्यान केल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या