शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

आरटीई प्रवेशासाठी आॅफ लाईन प्रस्ताव तयारी सुरू

By admin | Updated: November 27, 2015 00:26 IST

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्याचे आॅफ लाईन अर्ज घेऊन त्यांना प्रवेश देण्याचा बाबतचा ठराव ...

अमरावती : आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्याचे आॅफ लाईन अर्ज घेऊन त्यांना प्रवेश देण्याचा बाबतचा ठराव २४ नोव्हेंबर रोजी जिल्हापरिषद शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला आहे. सदर ठराव हा राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यासाठी शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास अडीच हजावर विद्यार्थी हे साधारणपणे आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी पात्र होते. मात्र यापैकी सुमारे ७०० विद्यार्थ्यानाच २५ टक्यात प्रवेश मिळाला परंतु बरेच मुली या प्रवेशापासून अद्यापही वंचित आहेत. या योजने अंतर्गत विद्यार्थ्याची सुमारे १४ हजार रूपयाचे शुल्क हे शासना मार्फत भरले जाते . मात्र सर्वच विद्यार्थ्याना आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे याचा फटका जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्येवर होत असल्याने या विद्यार्थ्याचे आॅफ लाईन अर्ज घेऊन वंचित विद्यार्थ्याना २५ टक्यातून प्रवेश देता यावा असा ठराव शिक्षण समितीत सभापती गिरीश कराळे यांनी मांडला हा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.त्यामुळे आता हा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठविला जाणार आहे.यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागा अंतर्गत आरटीऊ प्रवेशासाठी आॅफलाईन प्रवेशा बाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे यांच्या मागदर्शनात तयार करण्याची प्रक्रीया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. हा प्रस्ताव तयार होताच राज्याच्या शिक्षण विभागाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचा निर्णय होईल. (प्रतिनिधी)