शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वारसदारांच्या लाँचिंगसाठी जोडण्या सुरू

By admin | Updated: January 13, 2017 00:02 IST

जिल्हा परिषदेचे रणांगण : अध्यक्षपद खुले असल्याने वाढली चुरस; अटीतटीच्या लढती पाहावयास मिळणार

तीन वर्षांत विकास : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३५५ गावे व याअंतर्गत एक लाख ६० हजार २०७ हेक्टर खारपाणपट्ट्याच्या विकासाचे शासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. याक्षेत्राच्या उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प येत्या सहा महिन्यांत सुरू केला जाईल. तो तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. याप्रकल्पांतर्गत १५ अवर्षणग्रस्त जिल्हे व खारपाणपट्ट्याचा शाश्वत विकास करण्यात येणार आहे. मागीस १५ वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्याच्या कृषीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभे ठाकली आहेत. लहरी हवामानामुळे शेतीक्षेत्रात होणारे बदल व इतर विविध समस्यांमुळे कृषी उत्पादकता कमी होत चालली आहे. यासाठी हा कृषी संजीवनी प्रकल्प शासनाद्वारा राबविण्यात येणार आहे. हा एकात्मिक स्वरूपाचा प्रकल्प असून समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे होणार आहे. प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करणारनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन व कृषीमूल्य साखळीचे बळकटीकरण करणे, शेती उत्पादक कंपन्यांची निर्मिती, भाडेतत्वावर कृषी अवजारे केंद्र सुविधा निर्मिती, उत्पादक कंपन्यांना शेतमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी, विक्री आदींबाबत सहाय्य करणे, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे, सीडहबसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, स्थानिक परिस्थितीनुसार व पिकनिहाय कृषी हवामान सल्ला, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आदींचा समावेश राहणार आहे. हवामान बदलामुळे शेतीवरील संभाव्य दूरगामी परिणामहवामानातील बदलामुळे पीक उत्पादकतेवर विशेषत: कोरडवाहू पिकांवर मोठा परिणाम होतो. अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकासाठी पाणी उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम होतो. त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील कर्बामध्ये घट होऊन उत्पादकता कमी होते, वाढत्या तापमानामुळे जमिनीच्या ओलाव्यात घट येते.