शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

वारसदारांच्या लाँचिंगसाठी जोडण्या सुरू

By admin | Updated: January 13, 2017 00:02 IST

जिल्हा परिषदेचे रणांगण : अध्यक्षपद खुले असल्याने वाढली चुरस; अटीतटीच्या लढती पाहावयास मिळणार

तीन वर्षांत विकास : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३५५ गावे व याअंतर्गत एक लाख ६० हजार २०७ हेक्टर खारपाणपट्ट्याच्या विकासाचे शासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. याक्षेत्राच्या उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प येत्या सहा महिन्यांत सुरू केला जाईल. तो तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. याप्रकल्पांतर्गत १५ अवर्षणग्रस्त जिल्हे व खारपाणपट्ट्याचा शाश्वत विकास करण्यात येणार आहे. मागीस १५ वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्याच्या कृषीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभे ठाकली आहेत. लहरी हवामानामुळे शेतीक्षेत्रात होणारे बदल व इतर विविध समस्यांमुळे कृषी उत्पादकता कमी होत चालली आहे. यासाठी हा कृषी संजीवनी प्रकल्प शासनाद्वारा राबविण्यात येणार आहे. हा एकात्मिक स्वरूपाचा प्रकल्प असून समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे होणार आहे. प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करणारनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन व कृषीमूल्य साखळीचे बळकटीकरण करणे, शेती उत्पादक कंपन्यांची निर्मिती, भाडेतत्वावर कृषी अवजारे केंद्र सुविधा निर्मिती, उत्पादक कंपन्यांना शेतमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी, विक्री आदींबाबत सहाय्य करणे, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे, सीडहबसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, स्थानिक परिस्थितीनुसार व पिकनिहाय कृषी हवामान सल्ला, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आदींचा समावेश राहणार आहे. हवामान बदलामुळे शेतीवरील संभाव्य दूरगामी परिणामहवामानातील बदलामुळे पीक उत्पादकतेवर विशेषत: कोरडवाहू पिकांवर मोठा परिणाम होतो. अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकासाठी पाणी उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम होतो. त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील कर्बामध्ये घट होऊन उत्पादकता कमी होते, वाढत्या तापमानामुळे जमिनीच्या ओलाव्यात घट येते.