शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

चणा खरेदीच्या मागणीसाठी काँग्रेसची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:04 IST

शासकीय चणा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी ८ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्यावतीने अल्टिमेटम् दिला होता. त्यानंतरही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे सोमवार, ११ मार्च रोजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.

ठळक मुद्देनिवेदन : शुक्रवारपासून खरेदी; प्रशासनाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासकीय चणा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी ८ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्यावतीने अल्टिमेटम् दिला होता. त्यानंतरही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे सोमवार, ११ मार्च रोजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.राज्य शासनाकडे वेळोवेळी मागणी केल्यानंतरही जिल्ह्यात अद्यापही शासकीय हरभरा खरेदीची नोंदणी व खरेदीबाबत कार्यवाही केलेली नव्हती. परिणामी व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रूपये फरकाने सर्रास शेतकºयांची लूट होत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. तातडीने हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे आ. वीरेंद्र जगताप यांनी रेटून धरली. तुरीचे चुकारे, बोंडअळी अनुदान, समृद्धी महामार्गातील शेतकºयांच्या तक्रारीवर कारवाई, चांदूर रेल्वे तालुका व शहरातील पाणीटंचाई, बियाणे कंपन्यांकडून बोगस बियाणे पुरवठ्यामुळे इतर अनेक तालुक्यांतील १८५ कोटींच्या नुकसानाची भरपाई आदी मुद्यांवर जिल्हाधिकाºयांसोबतच चर्चा केली. यासोबतच नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील मातंंग समाजाच्या घरकुल मुद्यावरही चर्चा करू न न्याय देण्याची मागणी केली. हरभरा खरेदीची प्रक्रिया शुक्रवार १५ मार्च पासूनसुरू करण्याचे आश्वासन सहकार विभागाचे अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आंदोलन निवळले. यावेळी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, केवलराम, काळे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे, मोहन सिंगवी, सदस्या वासंती मंगरोळे, बाळासाहेब हिंगणीकर, अनिता मेश्राम, हरिभाऊ मोहोड, सुरेश निमकर, नितीन दगडकर, गणेश आरेकर, नगराध्य सिटू सूर्यवंशी, प्रदीप वाघ, राजेंद्र गोरले, महेंद्र गैलवार, दयाराम काळे, पंकज मोरे, गजानन राठोड, राहुल येवले, भागवत खांडे, बिटू मंगरोळे, प्रमोद दाळू, नीलेश घोडेराव, शिवाजी बंड, संजय वानखडे, प्रकाश काळबांडे, अभिजित देवके, बापूराव गायकवाड, हरिभाऊ गवर्इं, अमोल होले, परिक्षित जगताप,बबलू बोबडे, बच्चू बोबडे, श्रीधर काळे, प्रदीप देशमुख, वीरेंद्रसिंह जाधव, संजय सरोदे शेखर औघड आदी पदाधिकारी उपस्थित होते.