शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

जिल्हा कचेरीवर काँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: December 20, 2015 00:12 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता ...

अमरावती : केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता जनतेची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जा आहे. त्यामुळे भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. जीवनावश्यक वस्तुंचेही भाव गगनाला भिडले आहे. मात्र महागाई कमी होत नसल्यामुळे जनहीत व शेतकरी अडचणीत आले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून भाजपाने काँग्रेस पक्ष व काँग्रेस विचारधारेला नाहक बदनाम करून जनतेला सुशासन देण्याऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोप करीत आहे. याशिवाय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना भाजपाकडून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कृतीचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, प्रदेश महासचिव संजय खोडके, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार नरेशचंद ठाकरे, केवलराम काळे, जि.प. अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, हरिभाऊ मोहोड, सरिता मकेश्वर, अरूणा गोरले, सदस्य महेंद्र गहेरवाल, अभय वंजारी, बापुराव गायकवाड, मोहन सिंघवी, गणेश आरेकर, प्रवीण घुईखेडकर, उमेश केने, श्रीराम नेहर, प्रल्हाद ठाकरे, विद्याताई देदू, वासंतीताई मंगरोळे, विलास पवार, प्रमोद दाळू, मनोज जयस्वाल, राजू कुरेशी, भागवत खांडे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, बिट्टू मंगरोळे, बच्चू बोबडे, सागर देशमुख, संजय लायदे, दयाराम काळे, सतिश धोंडे, सुरेश आडे आदी उपस्थित होते.