शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्हा कचेरीवर काँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: December 20, 2015 00:12 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता ...

अमरावती : केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता जनतेची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जा आहे. त्यामुळे भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. जीवनावश्यक वस्तुंचेही भाव गगनाला भिडले आहे. मात्र महागाई कमी होत नसल्यामुळे जनहीत व शेतकरी अडचणीत आले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून भाजपाने काँग्रेस पक्ष व काँग्रेस विचारधारेला नाहक बदनाम करून जनतेला सुशासन देण्याऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोप करीत आहे. याशिवाय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना भाजपाकडून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कृतीचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, प्रदेश महासचिव संजय खोडके, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार नरेशचंद ठाकरे, केवलराम काळे, जि.प. अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, हरिभाऊ मोहोड, सरिता मकेश्वर, अरूणा गोरले, सदस्य महेंद्र गहेरवाल, अभय वंजारी, बापुराव गायकवाड, मोहन सिंघवी, गणेश आरेकर, प्रवीण घुईखेडकर, उमेश केने, श्रीराम नेहर, प्रल्हाद ठाकरे, विद्याताई देदू, वासंतीताई मंगरोळे, विलास पवार, प्रमोद दाळू, मनोज जयस्वाल, राजू कुरेशी, भागवत खांडे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, बिट्टू मंगरोळे, बच्चू बोबडे, सागर देशमुख, संजय लायदे, दयाराम काळे, सतिश धोंडे, सुरेश आडे आदी उपस्थित होते.