शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

काँग्रेसला दोन जागांचे नुकसान

By admin | Updated: October 19, 2014 23:13 IST

गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या काँग्रेसला यंदा विरोधी लाटेमुळे नुकसान सहन करावे लागले. केवळ दोनच जागांवर काँग्रेसला विजय मिळविता आला.

अमरावती : गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या काँग्रेसला यंदा विरोधी लाटेमुळे नुकसान सहन करावे लागले. केवळ दोनच जागांवर काँग्रेसला विजय मिळविता आला. जिल्ह्यात काँग्रेसला तिवसा आणि धामणगाव रेल्वे या दोनच मतदारसंघात यश मिळविता आले. प्रचारादरम्यान काँग्रेसच्या मोठ्या नेतृत्वातील कोणतीही येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरकले नाहीत. आघाडी शासनाने घेतलेल्या काही निर्णयामुळे हिंदी भाषिक आणि व्यावसायिकांनी काँग्रेसकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या तुलनेत भाजप, सेनेने प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदी भाजप, सेनेच्या नेत्यांनी अमरावतीत ठिय्या मांडला होता. दरम्यान मनसेचे राज ठाकरे यांनी सुद्धा जिल्हा पालथी घातला. मात्र काँग्रेसची कोणतीही सेलिब्रिटी उमेदवारांच्या प्रचारासाठी मदतीला धावून आली नाही. निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या उमेदवारांनी स्वबळावर किल्ला लढविला. मतदारांपर्यंत विकासकामे पोहचविली. मात्र मोदी लाटेपुढे काँग्रेसने केलेली विकासकामे टिकाव धरु शकली नाही. भाजपने चार जागांवर विजय मिळविला. यावेळी निवडणुकीत काँग्रेसला ४ ते ५ जागा जिंकण्याची आशा होती. मात्र निकालानंतर ही आशा धुळीस मिळाली आहे. राज्यात १५ वर्षे आघाडी शासन होते. नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप भोवले.