शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

काँग्रेसला दोन जागांचे नुकसान

By admin | Updated: October 19, 2014 23:13 IST

गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या काँग्रेसला यंदा विरोधी लाटेमुळे नुकसान सहन करावे लागले. केवळ दोनच जागांवर काँग्रेसला विजय मिळविता आला.

अमरावती : गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या काँग्रेसला यंदा विरोधी लाटेमुळे नुकसान सहन करावे लागले. केवळ दोनच जागांवर काँग्रेसला विजय मिळविता आला. जिल्ह्यात काँग्रेसला तिवसा आणि धामणगाव रेल्वे या दोनच मतदारसंघात यश मिळविता आले. प्रचारादरम्यान काँग्रेसच्या मोठ्या नेतृत्वातील कोणतीही येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरकले नाहीत. आघाडी शासनाने घेतलेल्या काही निर्णयामुळे हिंदी भाषिक आणि व्यावसायिकांनी काँग्रेसकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या तुलनेत भाजप, सेनेने प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदी भाजप, सेनेच्या नेत्यांनी अमरावतीत ठिय्या मांडला होता. दरम्यान मनसेचे राज ठाकरे यांनी सुद्धा जिल्हा पालथी घातला. मात्र काँग्रेसची कोणतीही सेलिब्रिटी उमेदवारांच्या प्रचारासाठी मदतीला धावून आली नाही. निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या उमेदवारांनी स्वबळावर किल्ला लढविला. मतदारांपर्यंत विकासकामे पोहचविली. मात्र मोदी लाटेपुढे काँग्रेसने केलेली विकासकामे टिकाव धरु शकली नाही. भाजपने चार जागांवर विजय मिळविला. यावेळी निवडणुकीत काँग्रेसला ४ ते ५ जागा जिंकण्याची आशा होती. मात्र निकालानंतर ही आशा धुळीस मिळाली आहे. राज्यात १५ वर्षे आघाडी शासन होते. नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप भोवले.