शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

नांदगाव तहसीलवर काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: November 17, 2014 22:45 IST

शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी व काँग्रेस मंडळींचा मोर्चा काढण्यात आला.

नांदगाव खंडेश्वर : शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी व काँग्रेस मंडळींचा मोर्चा काढण्यात आला.यात सोयाबीनची नुकसान भरपाई प्रतिहेक्टरी वीस हजार रूपये याप्रमाणे द्या, सोयाबीनला ४ हजार रूपये व कापसाला ६ हजार रूपये भाव प्रतिक्विंटल द्यावा. यंदा शेती पिकाचे प्रचंड नुकसान लक्षात घेता आणेवारी ५० टक्क्यांचे आत लावा, शेती सिंचनासाठी लोडशेडींग कमी करून वीज द्या, शेतमजुरीसाठी रोहयोची कामे तातडीने सुरू करून ८ दिवसांत कामाची मजुरी द्या आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता. तालुक्यातून आलेल्या शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा गजानन महाराज मंदिरच्या सभागृहातून निघून तहसीलवर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, देवीदास सुने, अ. सलामभाई, देवरावजी साखरे, दीपक सवाई यांची भाषणे झाली नंतर तहसीलदार शिवाजी जगताप यांना एका शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. या मोर्चात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद चौधरी, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नीता सावदे, जि. प. सदस्य संगीता सवाई, पद्माताई शिरभाते, विठ्ठलराव चांदणे, पं. स. सदस्य सविता सवाई, सुधीर पाटेकर, अक्षय पारसकर, अमोल धवसे, राजेंद्र सरोदे, सरफराज खाँ, विनोद जगताप, मारोती रामटेके, अमर कणसे, दीपक सवाई, इद्रिसभाई, इसूबभाई, सतीश पोकळे, जयदीप काकडे, रघुपती गावंडे, किशोर गुलालकरी, अशोक खंडार, प्रदीप ब्राम्हणवाडे, अजय चांदणे, रशीदभाई कुरेशी, जमीलभाई, रऊफभाई व तालुक्यातील बरीच मंडळी उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)