शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसची तहसीलवर धडक

By admin | Updated: December 28, 2016 01:35 IST

शेतकऱ्यांची सध्या अत्यंत दैनावस्था झाली आहे. शासनाच्या उपेक्षेच्या धोरणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

तिवस्यात आंदोलन : तहसीलदारांना पिकांचा अहेर तिवसा : शेतकऱ्यांची सध्या अत्यंत दैनावस्था झाली आहे. शासनाच्या उपेक्षेच्या धोरणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता मंगळवारी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती विदर्भात सर्वदूर उत्साहात साजरी करण्यात येत असताना तालुक्यातील काँग्रेसजनांनी नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, पणन् महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करणे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पिकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी आदी मागण्यांचे निवेदन तिवसा येथील तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी तहसीलदारांना तूर, संत्रा, कापूस, सोयाबीन, आदी पिकांचा प्रतिकात्मक अहेर करण्यात आला. सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाले आहेत. सोेबतच नोटाबंदीच्या निर्णयाने सोयाबीन, संत्रा, तूर कपाशी या विविध शेतमालाला व अन्य पिकांना हमीभावाचा फटका बसला आहे. नफा आणि वार्षिक ताळमेळ बसविणाऱ्या मुख्य पिकांमध्ये संत्रा सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना बाजारभाव नाही, हमीभावाची आशाही नोटाबंदीमुळे मावळली आहे. सन २०१४-२०१५ व सन २०१५-१६ मध्ये सोयाबीनला ३५०० ते ४ हजार रूपये दर होता. आज केवळ २७०० रूपये दर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यासर्व पिकांचा हमीभाव २० टक्के कमी झाला आहे. पणन् महासंघाने कापसाची खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ज्येष्ठ नागरिक गंगाराम अडसोड, शिरजगाव मोझरी आणि महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष कविता पचलोरे, तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, रामराव तांबेकर, कमलाकर वाघ, अभिजित बोके, मंगेश भगोले, उज्ज्वला पांडव, लुकेश केने, हरिश मोरे, सागर राऊत, दिलीप वानखडे आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)