शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

संत्राझाडांवर शंकू, कोळशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

वरूड तालुक्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल जातात. या तालुक्यातील बहुगुणी संत्रा देशासह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. त्याची आंबट, गोड चव अख्या देशाने चाखली आहे. या तालुक्यात कधी पाणीटंचाईमुळे सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला, तर कधी कोळसा, डिंक्या रोगाने खराब झालेली झाडे तोडली गेली. त्यामुळे संत्रा उत्पादनात मोठ्ठ्या प्रमाणात घट झाल्याने पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

ठळक मुद्देउत्पादकांची तगमग : वरूड तालुक्यात आंबिया बहराच्या संत्राफळाची गळती

लोकमत न्यूज नेटवर्कशेंदूरजनाघाट : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुका प्रसिद्ध आहे. येथे संत्रा उत्पादककांची संख्या मोठी आहे. संत्रा अबिंया बहराला अज्ञात रोगाने ग्रासले असून, पुन्हा गळती लागली आहे. फवारणी करूनसुद्धा थांबता थांबे ना. झाडाच्या फांदींवर शंकू, पानावर कोळशी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या नुकसानाला बळी पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे.वरूड तालुक्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल जातात. या तालुक्यातील बहुगुणी संत्रा देशासह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. त्याची आंबट, गोड चव अख्या देशाने चाखली आहे. या तालुक्यात कधी पाणीटंचाईमुळे सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला, तर कधी कोळसा, डिंक्या रोगाने खराब झालेली झाडे तोडली गेली. त्यामुळे संत्रा उत्पादनात मोठ्ठ्या प्रमाणात घट झाल्याने पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.गतवर्षी संत्रा पिकांची स्थिती बरी असल्याने उत्पादन झाले. मात्र, व्यापाऱ्यांच्या अनास्थेमुळे कवडीमोल दराने विकावा लागला. यंदा आंबिया बहरसुद्धा कमी आहे. अनेक संकटांवर मात करीत शेतकऱ्यांना संत्रा उत्पादन घेताना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. संत्रा जागविला या उमेदीच्या काळात अबिंया बहर चांगला फुटला असताना आता गळतीचे संकट ओढवले आहे. झाडावर शंकूचा, तर पानावर कोळशीचा प्रादुर्भाव झाला असून, डिंक्या रोगानेही तोंड वर काढले आहे. त्यामुळे सत्रांबागांचे मोठे नुकसान होत आहे.या गावात मोठे नुकसानसंत्राझाडावर शंकू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हातचे पीक जाण्याची भीती संत्रा उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव शेंदूरजनाघाट, तिवासघाट, टेंभूरखेडा, मालखेड, धनोडी, पुसला, सातनूर, रवाळा, वरूड, जरूड, हिवरखेड, लोणी, बेनोडा , मांगरूळी सह आदी परिसरात दिसून येते . संत्रा झाडावर शंकू रोगाबाबत व संत्रा गळती बाबत कृषी विभागाने उपाययोजना आणि मार्गदर्शन करण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकयार्तुन केली जात आहे .

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती