शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

संगणक परिचालकांचे कामबंद, ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प

By admin | Updated: April 11, 2015 00:20 IST

संपूर्ण देशात ई-पंचायत प्रकल्पामध्ये महाराष्ट्राला सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक ठेवणारे राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष अंतर्गत काम करणारे..

समस्या : प्रलंबित वेतनासह मागण्या पूर्ण करण्याची मागणीअमरावती : संपूर्ण देशात ई-पंचायत प्रकल्पामध्ये महाराष्ट्राला सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक ठेवणारे राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष अंतर्गत काम करणारे संगणक परिचालक हे विविध मागण्यासंदर्भात २३ मार्चपासून राज्यभरात आंदोलन करत आहे. आंदोलनात २७ हजार संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात म्हटले की, ३१ मार्च १५ ला संगणक कक्ष चालवणाऱ्या महाआॅनलाईन कंपनीचा करार समाप्त झाला. राज्य शासनाने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाहीत. आम्ही आमच्या मागण्या न्याय मिळण्यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन, मोर्चा व आमरण उपोषणे केलीत. त्या दरम्यान ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन संघटनेला विचारात घेतले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. पण, अद्यापपर्यंत कोणताच विचार झाला नाही. उलट शासन संगणक परिचालकांबाबत उदासीनता दाखवत आहे. या गोष्टींचा फायदा घेत संबंधित कंपनीचे संगणक परिचालक अन्याय करीत आहे. तसेच आजपर्यंत कंपनीचे संचालक परिचालकांनी माहे आॅक्टोबर २०१४ पासून आजपर्यंतचे मानधन दिले नाही. संगणक परिचालकांवर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिवाचे पत्र असतानाही राज्यातील काही संगणक परिचालकांना अद्याप कामावर घेतले नाही. महाआॅनलाईनचा करार रद्द करून संगणक परिचालकांना शासन सेवेत घेणे, प्रकल्पाच्या सुरुवातीपासून मार्च २०१५ अखेरपर्यंत थकित असलेले संगणक परिचालकांना जाचक असलेली आॅर्डर रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)संगणक परिचालकांच्या मागण्या शासन व प्रशासन स्तरावर सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने आंदोलन करावे लागत आहे- अमोल वाडी, कार्याध्यक्ष संगणक परिचालक संटघना.