शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

अमरावती-बुऱ्हानपूर मुख्य मार्गाचे मोजमाप पूर्ण

By admin | Updated: December 11, 2015 00:45 IST

शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावरील अतिक्रमणाचे गुरुवारी सामाजिक बांधकाम विभागाकडून ८० फुटांपर्यंतचे मोजमाप करण्यात आले आहे.

अन्यथा गजराज चालणार : १४ डिसेंबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याची ताकीदश्यामकांत पाण्डेय धारणीशहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावरील अतिक्रमणाचे गुरुवारी सामाजिक बांधकाम विभागाकडून ८० फुटांपर्यंतचे मोजमाप करण्यात आले आहे. १४ डिसेंबरपर्यंत अतिक्रमितांना स्वत:हून अतिक्रमण काढण्यासाठी डेडलाईन देण्यात आले असून १४ डिसेंबरलनंतर गजराज चालणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळपासून एपीएमसी नाक्यापासून एस्सार पेट्रोलपंपपर्यंत एबी रोडचे रस्त्याच्या मध्यपासून दोन्ही बाजूवरील ४०-४० फुटापर्यंत मोजणी करून मार्किंंग करण्यात आले. यावेळी सा. बां. चे अभियंते अभय बारब्दे व मंगेश खरळ यांनी पंचनामे तयार केले. आज जवळपास १०० च्यावर अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. स्वत:हून अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणकाऱ्यांना १४ डिसेंबरपर्यंत डेडलाईन जारी करण्यात येणार आहे. नवनियुक्त नगरपंचायतच्या पहिल्याच बैठकीत अतिक्रमण ३६ फुटापर्यंतच काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत सविस्तर वृत्त आज ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत सामाजिक बांधकाम विभागकार्यकारी अभियंता भावे यांनी तत्काळ ८० फुटांपर्यंत मोजमाप करण्याचे निर्देश उपअभियंता पाटणकर यांना दिले होते. त्यानुसार आजची मोजमाप कार्यवाही सुरू असताना लोकांमध्ये उत्सुकता वजा भयाचे वातावरण पाहावयास मिळाले.