शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

वायएसपीची मागणी; आ.रवी राणा यांचे नेतुत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती : जिल्ह्यात सतत अतिवृषटीमुळे व पावसाने शेती पिकांचे मोठया प्रमाणात ...

वायएसपीची मागणी; आ.रवी राणा यांचे नेतुत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती : जिल्ह्यात सतत अतिवृषटीमुळे व पावसाने शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने अनेक पिके करपली. जमीन खरडून गेली. घरांची पडझड झाली. गुरेही वाहून गेलेत. त्यामुळे या सर्व नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी युवा स्वाभिमानच्यावतीने आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वात शेतकरी व कार्यकर्त्यांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना देण्यात आले आहे.

गत काही दिवसांपासून अमरावती, भातकुली तालुक्यासह जिल्हाभरात पावसामुळे शेती पिकांचे, घराची पडझड आणि गुरेढोरेही वाहून गेली आहेत.याचा फटका शेतकरी व नागरिकांना बसला आहे.अनेक गावे जलमय झाले आहेत.या नुकसानामुळे अनेकांची कुटुंब उघड्यावर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून सरकट ३० हजार रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. पुरात वाहून गेलेल्या कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या केलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबांना शासनाने १० लाख रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी युवा स्वाभिमानने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, ज्याेती सैरीसे, मयुरी कावरे, दिनेश टेकाम, उमेश ढोणे, मीनल डकरे, रश्मी घुले, जया तेलखडे, प्रदीप थोरात, राजू रोडगे, मंगेश पाटील उपस्थित होते.