शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
3
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
4
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
5
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
6
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
7
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
8
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
9
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
10
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
11
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
12
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
13
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
14
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
15
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
16
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
17
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
18
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
19
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
20
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित

कलेक्टर शुक्रवारी गावात मुक्कामी

By admin | Updated: June 10, 2014 23:45 IST

गावात अडचणी आहेत पण शासकीय अधिकारी कधीच आले नाहीत. गाव दुर्गम भागात त्यामुळे शासकीय योजना पोहोचल्या नाहीत अशा गावातील लोकांना कदाचित वाटत असेल की प्रशासन आपल्यासाठी नाहीत.

१३ जूनचा मुहूर्त : दुर्गम भागाला प्राधान्यअमरावती : गावात अडचणी आहेत पण शासकीय अधिकारी कधीच आले नाहीत. गाव दुर्गम भागात त्यामुळे शासकीय योजना पोहोचल्या नाहीत अशा गावातील लोकांना कदाचित वाटत असेल की प्रशासन आपल्यासाठी नाहीत. यापुढे मात्र हा समज खोटा ठरु शकतो. जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशा गावात मुक्कामी येऊ शकतात. राज्याचे मुख्य सचिव एस. सहारीया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि सीईओ दोन वेगवेगळ्या गावात मुक्कामाला जाणार आहेत. स्वत: सहारीया यांनी एका दुर्गम गावात मुक्काम करून याची सुरुवात केली. त्यानंतर गेल्या शनिवारी बहुतांश जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात हा प्रयोग केला.