शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बाजार समितीमधील शेतमाल खरेदी बंद

By admin | Updated: December 21, 2014 22:49 IST

शासनाच्या शेतकऱ्यांकडून अडत न घेण्याच्या निर्णयामुळे बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आडते, व्यापारी खरेदीदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा, तालुकास्तरावर बैठकी घेऊन सोमवार

अमरावती: शासनाच्या शेतकऱ्यांकडून अडत न घेण्याच्या निर्णयामुळे बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आडते, व्यापारी खरेदीदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा, तालुकास्तरावर बैठकी घेऊन सोमवार २२ नोव्हेंबरपासून धान्यखरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. याविषयी बाजार समिती प्रशासक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल, असे आडते अमर बांबल यांनी सांगितले. शेतीमाल ठेवणे, तो विकणे,दर मिळवून देण्याचे काम आडते करतात. शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्याच्या बदल्यात आडत घेतला जातो. आडत खरेदीदाराकडून घेतल्याने परिणाम होईल.शासनाने फेरविचार करावाखरेदी आडत्यांची रक्कम शेतमालाचे दर कमी करून वसूल करण्याची शक्यता असल्याने या निर्णयाचा भुर्दंड सर्वसामान्याला बसणार असल्याचे मत बाजार समितीमधील व्यापारी, आडते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अन्य राज्यातले व्यापारी येथे येऊन शेतमाल खरेदी करणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले. शासनाच्या नव्या निर्णयानुसार आडत्यांवर अन्याय होत असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र या निर्णयामुळे काहीअंशी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला आहे. (प्रतिनिधी)