शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

आजपासून बाजार समितीमधील शेतमाल खरेदी बंद

By admin | Updated: December 21, 2014 22:49 IST

शासनाच्या शेतकऱ्यांकडून अडत न घेण्याच्या निर्णयामुळे बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आडते, व्यापारी खरेदीदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा, तालुकास्तरावर बैठकी घेऊन सोमवार

अमरावती: शासनाच्या शेतकऱ्यांकडून अडत न घेण्याच्या निर्णयामुळे बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आडते, व्यापारी खरेदीदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा, तालुकास्तरावर बैठकी घेऊन सोमवार २२ नोव्हेंबरपासून धान्यखरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. याविषयी बाजार समिती प्रशासक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल, असे आडते अमर बांबल यांनी सांगितले. शेतीमाल ठेवणे, तो विकणे,दर मिळवून देण्याचे काम आडते करतात. शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्याच्या बदल्यात आडत घेतला जातो. आडत खरेदीदाराकडून घेतल्याने परिणाम होईल.शासनाने फेरविचार करावाखरेदी आडत्यांची रक्कम शेतमालाचे दर कमी करून वसूल करण्याची शक्यता असल्याने या निर्णयाचा भुर्दंड सर्वसामान्याला बसणार असल्याचे मत बाजार समितीमधील व्यापारी, आडते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अन्य राज्यातले व्यापारी येथे येऊन शेतमाल खरेदी करणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले. शासनाच्या नव्या निर्णयानुसार आडत्यांवर अन्याय होत असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र या निर्णयामुळे काहीअंशी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला आहे. (प्रतिनिधी)