शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

स्वच्छ भारत मिशनचे आदेश

By admin | Updated: November 9, 2014 22:25 IST

केंद्र, राज्यस्तरावर राबविण्यात येत असेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण २ आॅक्टोबर रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) असे करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून

अमरावती : केंद्र, राज्यस्तरावर राबविण्यात येत असेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण २ आॅक्टोबर रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) असे करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून या अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या मिशनचे आदेश ७ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेत धडकले आहेत.अभियानांतर्गत शौचालयांच्या बांधकामासाठी १२ हजार एवढी प्रोत्साहनपर रक्कम ठरविण्यात आली आहे. वैयक्तिक शौचालयाकरिता केंद्राचा वाटा ९ हजार व राज्याचा वाटा ३ हजार रुपये असणार आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरगुती स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येणार आहे. ही तरतूद होईपर्यंत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेतून तूर्तास निधी उपलब्ध करून दिला जाईल. माहिती, शिक्षण व संवाद यासाठी प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या ८ टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यापैकी ३ टक्के निधी केंद्र शासनाकडून व ५ टक्के निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होईल. घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय बांधकाम या घटकांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. (प्रतिनिधी)