शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

राज्यपालांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

By admin | Updated: October 21, 2014 22:43 IST

देशभरात २ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यात व्यापक स्वरूपात गती देण्यासाठी राज्यपाल विद्यासागर राव यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी

अमरावती: देशभरात २ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यात व्यापक स्वरूपात गती देण्यासाठी राज्यपाल विद्यासागर राव यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हिडीओ काँफरन्सव्दारे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात संवाद साधून विविध योजनाची माहिती जाणून घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देशभरात स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात केली. या उपक्रमाला व्यापक स्वरूपात गती देण्यासाठी राज्यातही विशेष भर देण्यात येत आहे. या पाश्वभुमीवर राज्यपाल विद्यासागर राव यांनीही लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभेच्या धामधुमीत स्वच्छभारत अभियानावर विविध शासकीय कार्यालयात पाहिजे त्या प्रमाणात अधिकाऱ्यांनाही लक्ष देता आले नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची लगबग आटोपली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दर मंगळवारी कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी अमरावतीसह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ काँफरन्सव्दारे संवाद साधून स्वच्छ भारत अभियान, पेसा कायदा, तसेच इतर शासकीय योजनाचाही लेखाजोखा जाणून घेतला. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्यपाल यांच्या व्हिडीओ कॉंफरन्सला विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त अरूण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)