शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

तहानलेल्या जिवांसाठी नागरिक सरसावले

By admin | Updated: February 25, 2015 00:30 IST

'तहानलेल्या जिवांना देऊया पाणी' या मथळ्याखाली 'लोकमत'ने प्रक्राशित केलेल्या वृत्ताची दखल संवेदनशील मनाच्या नागरिकांनी घेतली.

प्रभाव लोकमतचाअमरावती : 'तहानलेल्या जिवांना देऊया पाणी' या मथळ्याखाली 'लोकमत'ने प्रक्राशित केलेल्या वृत्ताची दखल संवेदनशील मनाच्या नागरिकांनी घेतली. पक्षीमित्रांचे मोबाईल खणखणायला लागले आहे. दोन दिवसांत शेकडो नागरिकांनी पक्षी मित्रांशी सपर्क करुन तहानलेल्या जिवांसाठी आपुलकी दाखविलीे. उन्हाळ्याच्या दिवसांत माणसांप्रमाणेच पक्षांचाही पाण्यासाठी जीव कासाविस होतोे. माणसांप्रमाणे पक्षांनाही पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने 'लोकमत'कडून जनजागृती करण्यात येत आहे. शहरी भागात पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोत कमी आहे, त्यातच शहरात दूषित पाण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे पक्ष्यांचे जीवन माणसांच्या जीवनावर अवलंबून आहे. हिवाळा व पावसाळ्यात पक्ष्यांना पाणी मुबलक प्रमाण मिळू शकते. मात्र उन्हाळयात पक्ष्यांच्या जीवाची लाही लाही होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे नैसर्गिक स्त्रोतातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाण्याअभावी पक्षी मृत्यूमुखी सुध्दा पडतात.