शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नीती आयोगाच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:33 IST

दिल्ली येथे नुकतेच पार पडलेल्या शेतकºयांची सन २०२२ पर्यंत ‘आमदनी दुगुनी’ या विषयावर नीती आयोगाच्या बैठकीत भारत कृषक समाजाचे विदर्भ अध्यक्ष वसंत लुंगे यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना सादर केल्यात.

ठळक मुद्देवसंत लुंगे यांची उपस्थिती : शेतकरी उत्पन्न हमी कायद्याची अंमलबजावणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिल्ली येथे नुकतेच पार पडलेल्या शेतकºयांची सन २०२२ पर्यंत ‘आमदनी दुगुनी’ या विषयावर नीती आयोगाच्या बैठकीत भारत कृषक समाजाचे विदर्भ अध्यक्ष वसंत लुंगे यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना सादर केल्यात. शेतकरी उत्पन्न हमी कायदा अस्तित्वात आणण्याची ठोस भूमिका त्यांनी याबैठकीत मांडली.नीती आयोगाच्या बैठकीला केंद्रीय जलसंपदा व नदी विकासमंत्री गजेंद्र शेखावत अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार, कृषी सल्लागार एस.एस. खन्ना, नीती आयोगाचे सचिव यदुवेंद्र माथूर यांच्यासह विविध राज्यातून कृषितज्ज्ञ उपस्थित होते.बैठकीसाठी राज्यातून एकमात्र वसंत लुंगे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी वसंत लुंगे यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्येची कारणमीमांसा विशद करताना शासनकर्त्यांच्या धोरणावर प्रहार केला. शेतकरी आत्महत्यांचे सत्र संपण्याचे नाव घेत नाही; मात्र शासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकºयांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर शेतकरी उत्पन्न हमी कायदा अस्तित्वात आणणे ही काळाची गरज आहे. याशिवाय अल्पभूधारक शेतकºयांच्या मुुलांना नोकºयांमध्ये प्राधान्य, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, नदीजोड प्रकल्प, भारनियमन थांबविणे, सिंचनाचा अनुशेष तातडीने दूर करणे आदी विषयांकडे वसंत लुंगे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.केंद्रीय कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे तसेच राज्यातील नोकरदारांनासुद्धा लवकरच लागू होणार आहे. त्यामुळे शेतीवर पूर्णत: अवलंबून असणाºया शेतकºयांना आर्थिक सुरक्षा देणे गरजेचे आहे. शेतकरी सक्षम होण्यासाठी नीती अवलंबविली, तरच शेतकºयांंना २०२२ पर्यत ‘आमदनी दुगुनी’ होईल, अन्यथा विदर्भात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरेल, अशी भीती वसंत लुंगे यांनी शेतकºयांशी निगडीत मुद्दे उपस्थित करून नीती आयोगाचे लक्ष वेधून घेतले.