शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनी झिडकारले, वृद्धाश्रमातही होतेय फरफट

By admin | Updated: September 28, 2015 00:15 IST

मुलाने झिडकारले, वृध्दाश्रमात टाकले. वृध्द भगवंत सातपुते यांना वृध्दाश्रमात आधार घ्यावा लागला.

लोकमत विशेषवैभव बाबरेकर अमरावतीमुलाने झिडकारले, वृध्दाश्रमात टाकले. वृध्द भगवंत सातपुते यांना वृध्दाश्रमात आधार घ्यावा लागला. पण, तेथेही त्यांची फरफट थांबली नाही. प्रकृती बिघडली. परंतु त्यांना रूग्णालयात आणण्याची तसदी वृध्दाश्रम व्यवस्थापनाने घेतली नाही. शेवटी या वृध्दाला स्वत:चा इर्विन रुग्णालयात यावे लागले. मात्र, इर्विनच्या प्रवेशद्वारावर ताटकळत राहणे त्यांच्या नशिबी आले. शिरजगाव कसबा येथील रहिवासी भगवंत श्रावण सातपुते (७०) हे दोन वर्षांपासून शहरातील एका वृध्दामश्रात राहात आहेत. त्यांना एक मुलगा असून तो अमरावती विद्यापीठाचा कर्मचारी आहे. मात्र, म्हातारपणी त्यांना वृध्दाश्रमात रहावे लागते. मुलाने जबाबदारी नाकारल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. वृध्दाश्रमात जेवण व राहण्याची सोय झाल्यामुळे त्यांच्या जीवनाचा प्रवास पुन्हा सुरक्षित झाला. मात्र, रविवारी सकाळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी वृध्दाश्रमातील कर्मचाऱ्यांकडे मदतीची मागणी केली. मात्र, एकट्याला अमरावतीला उपचारासाठी नेणार कोण, असा प्रश्न वृध्दाश्रमातील कर्मचाऱ्यांना पडला. मात्र, प्रकृती खालावत असल्याचे पाहून भगवंत हे स्वत:च औषधोपचारासाठी इर्विन रुग्णालयात आले. आॅटोेरिक्षा थांबताच भगवंत कसेबसे खाली उतरले. मात्र, रुग्णालयाच्या दोन पायऱ्या चढण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती. त्यांची प्रकृती अत्यवस्थ होत होती. त्यांना नैसर्गिक विधीचे भानही उरले नव्हते. मदतीच्या अपेक्षेने ते इर्विनमध्ये ये-जा करण्याऱ्या नागरिकांकडे बघत होते. मात्र, खाली पडलेल्या वृध्दाला कोणीही उपचाराकरिता आत नेण्याची तसदी घेतली नाही. अखेर ‘लोकमत’ प्रतिनिधीने ही स्थिती बघून रूग्णालयातील डॉक्टर, परिचारीकांशी संपर्क साधला. त्यावेळी स्ट्रेचरही उपलब्ध नव्हता. परिचारिकेने वॉर्डबॉयला बोलावून त्यांना दाखल करून घेतले. या वृध्दांचा वाली कोण? अमरावती आता स्मार्ट सिटी होणार आहे. मात्र, शहरातील अनेक निराधार वृध्दांची अशी फरफट होतेय. कुटुंब, मुले-बाळ असूनही त्यांचे हाल होताहेत. वृध्दाश्रमातही त्यांचे जीणे सोयीचे नाही. तेथेही हालअपेष्टाच वाट्याला येतात. भगवंत नामक या वृध्दाप्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक या परिस्थितीतून जाताहेत. त्यांचे पुनर्वसन करून म्हातारपणी वाट्याला येणाऱ्या हालअपेष्टा थांबविता येणे त्यासाठीच गरजेचे आहे.