शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

मुख्याधिकाऱ्यांचा ४६ किमी सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:30 IST

अमरावतीहून तीन तासांत गाठले दर्यापूर, मंगळवारी ‘नॉन मोटर व्हेईकल’ अभियान सचिन मानकर - दर्यापूर : महापलिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे ...

अमरावतीहून तीन तासांत गाठले दर्यापूर, मंगळवारी ‘नॉन मोटर व्हेईकल’ अभियान

सचिन मानकर - दर्यापूर : महापलिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या धर्तीवर दर्यापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी सोमवारी सायकलनेच कार्यालय गाठले. तत्पूर्वी, रविवारी त्यांनी अमरावती येथील निवासस्थानाहून ४६ किमी अंतर सायकल चालवित दर्यापूर गाठले. वंजारी या तीन तास सायकल चालवून दर्यापुरात पोहोचल्या. आता दर मंगळवारी ‘नॉन मोटर व्हेईकल’ अभियान जाहीर करण्यात आले आहे.

राज्य शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. शहरी भागातील वायुप्रदूषण रोखण्यासाठी सायकल वापरण्यास प्रोत्साहन देणे व त्याची व्यापक जनजागृती करणे हेसुद्धा मूल्यांकनात अंतर्भूत आहे. त्याअनुषंगाने दर्यापूर शहरात ‘नॉन मोटर व्हेईकल’ला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी स्वत: सायकल चालविण्याचे ठरविले. १३ डिसेंबर रोजी अमरावती- भातकुली- जसापुर- दर्यापूर असा प्रवास त्यांनी सायकलने पूर्ण केला. सोमवारपासुन त्यांनी आपल्या कार्यालयातसुद्धा सायकलनेच येण्याचे ठरविले आहे. नगरपालिकेत, शहरात विविध कामांसाठी शक्य होईल तेव्हा सायकलनेच जाण्याचे त्यांनी ठरविले आहे. शहरातील नागरिकांना सायकल वापरायला सांगायचे, तर आधी आपणच ती सवय अंगीकारली पाहिजे, या भावनेने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

कोट:

सायकल चालविण्याविषयी लोकांच्या मनात काही शंका असतात. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या शहराचा विस्तार अडीच किमीपेक्षा अधिक नसल्याने सायकल वापरणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त पायी चालणे, सायकल चालवावी.

गीता वंजारी, मुख्याधिकारी, दर्यापूर