शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

स्वत:चे विचार बदला, समाज बदलेल

By admin | Updated: October 26, 2016 00:14 IST

गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथम स्वत: हातात झाडू व खंजिरी घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली...

पालकमंत्री : सर्वांचेच सहकार्य गरजेचेअमरावती : गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथम स्वत: हातात झाडू व खंजिरी घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली व समाजहितासाठी आपले प्राण पणाला लावले. प्रत्येकाला वाटते की, समाजात चांगला बदल घडला पाहिजे परंतु जोपर्यंत आपण स्वत:मध्ये बदल घडवीत नाही, सामाजिक जबादारी ओळखून वागत नाही, तोपर्यंत समाजात चांगला बदल घडणार नाही. म्हणून स्वत:चे विचार व वागणुकीत बदल केल्यास समाजात आपसुकच बदल घडेल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.टाऊन हॉल येथे आयोजित महाराष्ट्र पर्यटन सांस्कृतिक महासंमेलन २०१६ मध्ये ते बोलत होते. देशाची प्रगती साधायची असेल, देशाला उन्नत बनवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने प्रगतीत हातभार लावणे आवश्यक आहे, असेही ना. पोटे म्हणाले.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते क्रांती महाजन लिखित ‘सुभाष सिक्रेट’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी मंचावर दिवाकर चौधरी, अलका सप्रे, बी.एन. खरात, अंबादास लोकुरते, अमरावती कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, सुरेख लुंगारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)