शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चणा पहिल्यांदा पाच हजार पार; आवक कमी, नाफेडच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांजवळ साठवणूक नाही

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 18, 2023 16:45 IST

गतवर्षीच्या रब्बी हंगामात जमिनीत आर्द्रता जास्त असल्याने जिरायती हरभऱ्याचे बंपर उत्पादन

अमरावती : रब्बी हंगामापूर्वीच हरभऱ्याचे भावात मोठ्या प्रमाणात कमी आलेली होती. क्विंटलमागे ४८०० या दरावरच हरभरा स्थिरावला असतानाच आठ दिवसांपासून पाच हजाराचा आकडा हरभऱ्याने पार केलेला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांजवळ साठवणूक नसल्याने बाजार समित्यांमध्ये आवक कमी झालेली आहे.

गतवर्षीच्या रब्बी हंगामात जमिनीत आर्द्रता जास्त असल्याने जिरायती हरभऱ्याचे बंपर उत्पादन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर हरभऱ्याचे भाव पाच हजाराचे आत होते. हरभऱ्याचा हमीभाव ५३३५ रुपये असतांना त्यापेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांची लूट होत असल्याने नाफेडद्वारा हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओघ शासन खरेदीकडे होता. तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ संपल्यानंतर शेतकऱ्यांना हरभरा बाजार समितीत विकल्याशिवाय पर्याय नव्हता, त्यामुळे पुन्हा आवक वाढून हरभऱ्याचे भावात घसरण झाली होती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती