शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: July 26, 2014 23:51 IST

पावसाळ्यात रोगराई बळावते. आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा स्थितीत दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला निश्चितच धोका संभवतो. गेल्या दोन दिवसांपासून

प्राधिकरणच्या उपाययोजना फोल: ७५ हजार कुटुंबांचे आरोग्य धोक्यातवैभव बाबरेकर- अमरावतीपावसाळ्यात रोगराई बळावते. आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा स्थितीत दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला निश्चितच धोका संभवतो. गेल्या दोन दिवसांपासून शहरवासियांना जीवन प्राधिकरणच्यावतीने दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असून शुध्द पाणी पुरविण्याचे प्राधिकरणचे सर्व प्रयत्न फोल ठरत असल्याचे चित्र आहे. जीवन प्राधिकरणच्या ७५ हजार नळजोडणीधारकांना ९५ दशलक्ष लीटर गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अमरावती जिल्ह्याला मोर्शी तालुुक्यातील सिंभोरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सिंभोऱ्यापासून २२ कि.मी नेरपिंगळाईपर्यंत तर २३ किलोमीटर विद्युत पाईप लाईनद्वारे ग्रॅव्हीटीच्या साह्याने मार्डी रोडस्थित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. याठिकाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन १६ टाक्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. अलिकडे काही काही दिवसांपूर्वी शहरात शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होत होता. मात्र, तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर वाढला आहे. पुराचे गढूळ पाणी धरण्यात शिरले आहे. त्यामुळे शहरवासियांना गढूळ पाणी मिळत आहे. एरवी प्राधिकरणकडून पाण्याची योग्य तपासणी केली जाते. मात्र, गढूळ पाण्यात अत्यंत सूक्ष्म जीवंजतू आढळत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. शनिवारी सकाळी शहरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला गेला.