शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कुलगुरूंचा परदेश दौरा रद्द करा

By admin | Updated: May 8, 2015 00:24 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांच्यावर बीसीयूडी संचालक अजय देशमुख यांची नियमबाह्य नियुक्ती केल्याचा आरोप आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांच्यावर बीसीयूडी संचालक अजय देशमुख यांची नियमबाह्य नियुक्ती केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचा परदेश दौरा रद्द करण्यात यावा, अशी मागणी एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी फे्रजरपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. कुलगुरू मोहन खेडकर यांच्या कन्येचे गुणवाढ प्रकरण तसेच नुकत्याच उघड झालेल्या गुणवाढ प्रकरणाची चौकशी अद्यापही सुरु आहे. त्यातच काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असून त्यामध्ये कुलगुरूंचे स्पष्टीकरण येणे बाकी आहे. इतकेच नव्हे तर कुलगुरुंविरोधात पोलीस तक्रार सुध्दा झाली आहे. असे असूनही कुलगुरु दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात असल्याची माहिती आहे. पोलीस कारवाईच्या भीतीने कुलगुरु देश सोडून पलायन करीत असल्याचा आरोप एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अक्षय भुयार यांनी केला. गुणवाढ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कुलगुरुंना देशाबाहेर जाण्याची परवानगी नाकारण्याची मागणी निवेदनातून पोलीस निरीक्षक खंडेराव यांच्याकडे करण्यात आली आहे.