शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

शिंगोरी येथे तीन घरे जाळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील शिंगोरी येथील ज्ञानेश्वर अलोणे , पाडुरंग अलोणे, प्रल्हादराव अलोणे यांच्या घराला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. ...

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील शिंगोरी येथील ज्ञानेश्वर अलोणे , पाडुरंग अलोणे, प्रल्हादराव अलोणे यांच्या घराला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. तिन्ही आगग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात कापूस असल्याने आगीने वेगाने घराला विळखा घातला. बाजारात योग्य दर नसल्याने हा कापूस साठवून ठेवला होता . या १४० क्विंटल कापसासह घरातील अन्नधान्य, कपडे, घरातील कृषिसाहित्यासह संपूर्ण घर बेचिराख होऊन तिन्ही अलोणे कुटुंबे उघड्यावर आली आहेत. सुमारे दहा लाखांचा ऐवज जळाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच वरूड, शेंदूरजनाघाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली . मात्र, तोपर्यंत सर्व काही बेचिराख झाले होते. बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. आगीचे नेमके कारण काळू शकले नाही .