शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

येवदा-सातेगाव मार्गावरील पूल शेतकऱ्यांसाठी ठरतो जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पुलावरून शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. या मार्गाने जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे. येवदा येथील हजारो शेतकऱ्यांना शेतीची कामे तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भूमिपूजन फलकही लागले होते.

ठळक मुद्देभूमिपूजन कागदावरच : दरवर्षी लोकवर्गणीतून दुरुस्ती

अनंत बोबडे।लोकमत न्यूज नेटवर्कयेवदा : स्थानिक सातेगाव मार्गावरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन होऊनही बांधकामाला सुरुवात न झ्नाल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. अनेक वर्षांपासून लोकवर्गणीतून या पुलाची डागडुजी केली जाते. मात्र, आता हा पूल डागडुजीपलीकडे गेल्याने ग्रामस्थांच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या आहेत. या येवदा-सातेगाव रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे.पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पुलावरून शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. या मार्गाने जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे. येवदा येथील हजारो शेतकऱ्यांना शेतीची कामे तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भूमिपूजन फलकही लागले होते.लेंडी नाल्यावरील पुलाचीही दुरवस्थायेवदा येथील लेंडी नाल्यावरील पुलाचीसुद्धा दयनीय अवस्था झाली आहे. या पुलावरून रहदारी करणे अवघड झाले आहे. या दोन्ही पुलांचे बांधकाम जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने करावे, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. यावर तात्काळ कार्यवाही करून पुलांचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथा क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी दुपारी प्रेतयात्रा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार व ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRainपाऊस