शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भोगवती नदीच्या पुलाला मानवी साखळीचे कठडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : तिवसा-चांदूर रेल्वे राज्य महामार्गावर असलेला कुºहानजीक भोगावती नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे दुरुस्त करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुलावर मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावर कठडे लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत.तिवसा-धामणगाव मार्गावरील ...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे अभिनव आंदोलन : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : तिवसा-चांदूर रेल्वे राज्य महामार्गावर असलेला कुºहानजीक भोगावती नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे दुरुस्त करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुलावर मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावर कठडे लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत.तिवसा-धामणगाव मार्गावरील भोगवती नदीवर असलेल्या पुलावर मोठी व जड वाहतूक होते. या पुलाच्या दुसºया बाजूला शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. वाहन पुलावरून जात असताना लहान विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठीदेखील जागा उरत नाही. पुलावर कठडे नसल्याने नदीत विद्यार्थी पडण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुलाच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले आहे. मात्र, काम झाले नसल्याने मुलांनी लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी पुलावर उभी करून आंदोलन केले.पुलाच्या बाजूचे कठडे अनेक दिवसांपासून तुटले आहे. कोणी याकडे लक्ष देत नाही. शाळा-कॉलेजचे विद्यार्थी रोज पुलावरून ये-जा करतात. वाहन आले की, मुले पुलाच्या काठावर उभे राहतात. लहान मुलांना पुलाखाली पडण्याची भीती राहते.- शुभम बाबणे,विद्यार्थी, कला व विज्ञान महाविद्यालय, कुºहा