शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

भोगवती नदीच्या पुलाला मानवी साखळीचे कठडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : तिवसा-चांदूर रेल्वे राज्य महामार्गावर असलेला कुºहानजीक भोगावती नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे दुरुस्त करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुलावर मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावर कठडे लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत.तिवसा-धामणगाव मार्गावरील ...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे अभिनव आंदोलन : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : तिवसा-चांदूर रेल्वे राज्य महामार्गावर असलेला कुºहानजीक भोगावती नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे दुरुस्त करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुलावर मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावर कठडे लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत.तिवसा-धामणगाव मार्गावरील भोगवती नदीवर असलेल्या पुलावर मोठी व जड वाहतूक होते. या पुलाच्या दुसºया बाजूला शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. वाहन पुलावरून जात असताना लहान विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठीदेखील जागा उरत नाही. पुलावर कठडे नसल्याने नदीत विद्यार्थी पडण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुलाच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले आहे. मात्र, काम झाले नसल्याने मुलांनी लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी पुलावर उभी करून आंदोलन केले.पुलाच्या बाजूचे कठडे अनेक दिवसांपासून तुटले आहे. कोणी याकडे लक्ष देत नाही. शाळा-कॉलेजचे विद्यार्थी रोज पुलावरून ये-जा करतात. वाहन आले की, मुले पुलाच्या काठावर उभे राहतात. लहान मुलांना पुलाखाली पडण्याची भीती राहते.- शुभम बाबणे,विद्यार्थी, कला व विज्ञान महाविद्यालय, कुºहा