शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

दहावी, बारावी परीक्षांच्या कामकाजावर शिक्षक संघटनांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST

अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होईल, असे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, विनाअनुदानित, ...

अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होईल, असे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या शिक्षकांच्या वेतन अनुदानाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे दहावी, बारावी परीक्षांच्या कामकाजावर शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला. यात राज्य शिक्षक संघ सहभागी असल्याचे अध्यक्ष दिलीप कडू यांनी स्पष्ट केले.

शिक्षक समन्वयक संघाच्यावतीने दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला असून, २९ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. परंतु, शासनाकडून याविषयी ठोस निर्णय झाला नाही. १३ सप्टेंबर २०१९ रोजी २० टक्के अनुदानासाठी पात्र शाळा तसेच २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना ४० टक्के अनुदानाचा टप्पा तात्काळ मंजूर करावा आणि क्षुल्लक त्रुटी दाखवत अपात्र केलेल्या शाळा व तुकड्यांना अनुदान मंजूर करावे, अशी मागणी आहे. मुंबई, कोल्हापूर विभागातील २४ फेब्रुवारीला घोषित केलेल्या शाळांची त्रुटी पूर्तता हाेताच सोबत अनुदान वितरणाचे आदेश काढावे, अशी मागणी राज्य शिक्षक संघातर्फे करण्यात आली. शिक्षकांची मागणी पूर्ण न झाल्यास दहावी, बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार कायम राहील, असा इशारा राज्य शिक्षक संघाने दिला आहे.