शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

विद्युत टॉवर विरोधात बळीराजा आक्रमक

By admin | Updated: February 4, 2015 23:07 IST

महाराष्ट्रभरात विद्युत टॉवर कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात फसवणुक करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केला

अमरावती : महाराष्ट्रभरात विद्युत टॉवर कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात फसवणुक करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाढवून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेतून संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्युत लाईनचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. हे कामे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण व वितरण कंपनी तसेच महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी लि., पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लि. व धुळे ट्रान्समिशन कंपनी लि. अश्या ११ कंपन्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पुर्ण टॉवर आल्यास त्यांना किती रक्कम द्यावी याबद्दल कंपनीकडे कोणतेही निकष नाहीत असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. जी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते ती रक्कम शेकतऱ्यांसाठी अतिशय कमी आहे. नुकसान भरपाईची रक्कम अतिशय कमी असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस मिलींद पाटील व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल नागरे यांच्याकडे आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वाढून देण्यात यावी असे पत्र शासनाला देण्यात आले आहे. अनेकदा पत्र देऊनही कंपनीने कोणतेही उत्तर अद्यापर्यंत दिले नाही. त्यामुळे औरंगाबाद येथील विधीज्ञ बिपीन पाटील यांच्या मार्फत सर्वच कंपन्याना व शासनाला संघटनेच्यावतीने नोटीस पाठविण्यात आली आहे. या समस्येवर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४ बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांने न्याय मिळावा या उद्देशाने राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना सरसावली आहेत. अशी माहिती विजय पाटील, अनिल नागरे व दिनेश व पात्रे यांनी पत्रपरिषदेत दिली.