शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

शरीरसौष्ठवपटू विजय भोयर टायगर अ‍ॅम्बेसिडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:47 IST

येथील शरीरसौष्ठवपटू विजय भोयर याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने टायगर अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. तो वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी प्रचार व प्रसार करणार असून, लवकरच तसा करार होणार आहे.

ठळक मुद्देबँकॉक येथे रजतपदक विजेता : वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी करणार प्रचार व प्रसार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील शरीरसौष्ठवपटू विजय भोयर याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने टायगर अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. तो वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी प्रचार व प्रसार करणार असून, लवकरच तसा करार होणार आहे.वाघांचे संंगोपन आणि संरक्षणासाठी प्रचार व प्रसार जोरकसपणे करता यावा, याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी स्थानिक शरीरसौष्ठवपटू विजय भोयर यांची टायगर अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. विजय भोयर याने बँकाँक येथे नुकतेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला सिल्व्हर पदक मिळवून दिले आहे. तो स्पर्धेत दुसºया क्रमांकावर होता. भोयर हा अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. त्याने मिळविलेल्या सिल्व्हर पदकपदकाने अमरावतीचे नाव देशपातळीवर मानाने घेतले जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ‘टायगर टेक’ प्रमोशनसाठी भोयर याची निवड केल्यामुळे स्थानिक क्रीडापटुला नवी संधी मिळाली आहे. वाघांचे संरक्षण, संगोपनासह मानवी साखळीत वाघ का आवश्यक असल्याचा प्रसार, प्रचार करताना तो कर्मचाºयांना शरीरयष्टी सुखरूप ठेवण्याचे टीप्स देणार आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवानांना व्याघ्र सीमेवर वाघांची तस्करी, शिकार रोखण्यासाठी भोयर मार्गदर्शन करणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाघ, जंगलाप्रती प्रेम,आस्था निर्माण करण्यासाठी कार्यशाळा, चर्चांमध्ये तो आवर्जून सहभागी राहणार आहे. मानधनावर त्याची टायगर अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली जाणार असून लवकरच करार होईल, असे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी सांगितले.व्याघ्र प्रकल्प मुख्यमंत्री कार्यालयाशी अटॅचमेळघाट व्याघ्र प्रकल्प हा ‘टायगर टेक’ अंतर्गत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मीडिया सेलशी जोडण्यात आला आहे. वाघांबाबतच्या घडामोडी, संरक्षण आणि संवर्धनाची माहिती कळवावी लागते. व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन, वाघांची वाढती संख्या अन्य दैंनदिन घडामोडी सीएम कार्यालयाला कळवाव्या लागतात, अशी माहिती टायगर क्राईम सेलचे उपवनसंरक्षक माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.