शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:13 IST

अमरावती : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनेच ५५३ पैकी २०८ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. यासोबतच ...

अमरावती : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनेच ५५३ पैकी २०८ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. यासोबतच भाजपचे २,०६१ सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रवत्ते शिवराय कुलकर्णी यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत केला.

जिल्ह्यातील जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज असून त्यांनी आपला रोष नुकत्याच पार पडलेल्या ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानातून व्यक्त केल्याचे सांगत काँग्रेसने ३४१ ग्रामपंचायती जिंकल्याचा केलेला दावाही खोटा असल्याचे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी सांगितले. याशिवाय काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार त्यांनी ग्रामपंचायतींची यादी जाहीर करावी, असे आव्हान भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. काँग्रेस जर जिंकलेल्या ग्रामपंचायतींची तसेच सदस्यांची ओळखपरेड करून दाखवायला तयार असेल तर भाजपसुध्दा त्याला तयार असून अनेक दिग्जांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यावर केलेला अन्याय ग्रामपंचायत निवडणुकीत भोवल्यचेही चौधरी म्हणाल्या. पत्रपरिषदेला आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे, सुमित पवार, प्रशांत शेगोकार, राजेश पाठक आदी उपस्थित होते.