शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’

By admin | Updated: July 28, 2015 00:27 IST

तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र आणि दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे.

महसूल विभागाचा निर्णय : शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रमअमरावती : तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र आणि दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी या विरोधाभासामुळे कर्ज वाढते. परिणामी विदर्भ व मराठवाड्यात नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा निर्णय राज्याच्या महसूल विभागाने शुक्रवारी घेतला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनस्तरावरून अनेक उपक्रम वेळोवेळी राबवीत असताना शासन यंत्रणेला यश आलेले नाही. यासाठी शासनाने विशेष मदतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांची आत्महत्येची मानसिकता घालवून त्यांचे मनोबल उंचावण्याकरिता ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्यात येणार आहे. सुरुवातीला यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात हा प्रयोग राबविण्यात येईल व नंतर हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून शासन हा उपक्रम राबविणार आहे.या अभियानांतर्गत त्रस्त शेतकरी कुटुंब ओळखण्यासाठी ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची यादी बनविण्यात येणार आहेत. त्यांना शेतीविषयक शासकीय योजना तसेच कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत माहिती देण्यात येईल. सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्तीबाबत भजन, कीर्तने व पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. त्रस्त शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. बहुतांश शेतकरी कुटुंबांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)लोकमतशुभवर्तमान