शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान मोठे, पंचनामे खोटे

By admin | Updated: March 10, 2016 00:26 IST

जिल्ह्यात २७ फेब्रुवारीपासून वादळी पाऊस व गारपिटीने कहर केला. निसर्गाचे हे थैमान ६ मार्चपर्यंत सुरू होते.

अमरावती : जिल्ह्यात २७ फेब्रुवारीपासून वादळी पाऊस व गारपिटीने कहर केला. निसर्गाचे हे थैमान ६ मार्चपर्यंत सुरू होते. यामध्ये किमान २४ हजार ११५ क्षेत्रामधील फळ व शेतीपिकांच्या नुकसानीचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. शासनाने आता ३३ टक्क्यांवरील नुकसानग्रस्त पिकेच बाधित असल्याचा निकष ठरविलेला आहे. वास्तविक आपत्तीप्रवण क्षेत्रातील सरसकट पिकांचा बाधित क्षेत्रात समावेश होणे महत्त्वाचे असताना अनेक ठिकाणी तसे झालेले नाही त्यामुळे मदतीपासून अनेक शेतकरी वंचित राहू शकतात.जिल्ह्यात चार दिवसांत २४ हजारांवर क्षेत्राची हानी झाली. वीज पडून ३ व्यक्ती दगावल्या तर लहान-मोठ्या ६ गुरांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने तत्काळ प्राथमिक सर्वेक्षणाचे निर्देश दिले. मात्र, गावस्तरावरील यंत्रणेने कागदी घोडेच नाचविले. तिवसा तालुक्यातील १० गावांचे नुकसान झाले असताना केवळ दोन गावांमधील ८४ हेक्टर शेतीपिकांच्या नुकसानीचा अहवाल महसूल विभागाने दिला. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असूनही महसूल यंत्रणा कमी नुकसान दाखवित असल्यामुळे राजकीय पक्षांनी फेरसर्वेक्षण करण्याची मागणीकेली आहे. पारदर्शी व वस्तुनिष्ठ सर्वेक्षणानुसार अंतिम अहवालात नोंद न झाल्यास भरपाईपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.