शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भारत कृषक समाजाचे वसंत लुंगे पुरस्कृत

By admin | Updated: October 19, 2016 00:18 IST

जयपूर येथे आयोजित भारत कृषक समाज गव्हर्निंग बॉडी तसेच कौन्सिल सभासदंच्या अधिवेशनात भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांना...

फेरनिवड : शेतकऱ्यांच्या कार्यासाठी गौरव अमरावती : जयपूर येथे आयोजित भारत कृषक समाज गव्हर्निंग बॉडी तसेच कौन्सिल सभासदंच्या अधिवेशनात भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांना त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राजस्थानचे मुख्यमत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात अजयवीर जाखड यांची पाच वर्षांकरिता भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. अधिवेशनामध्ये विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत आरक्षण देणे, स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करणे, पेरपत्रकानुसार पीकविमा योजना लागू करणे, ९० दिवसांच्या आत नुकसान भरपाई देणे, ब्रिटिशकालीन आणेवारी पद्धतीत सुधारणा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. व्ासंत लुंगे हे मागील २५ वर्षांपासून भारत कृषक समाजामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक अधिवेशांचे आयोजन केले असून राष्ट्रीयस्तरावर संघटनात्मक व धोरणात्मक उपक्रमही ते राबवीत असतात. या कार्याबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. यावेळी मंचावर सामाजिक केंद्रीय मंत्री माधवसिंग, राजस्थानचे माजी मंत्री जितेंद्र प्रसदा, आदींसह विदर्भातून शशांक देशमुख, दीपक लोखंडे, किशोर गुल्हाने, आशुतोष गुल्हाने, पुरूषोत्तम देशमुख, राजू निंभोरकर, अरविंद गायकवाड, सुरेश पेटे, जयंत कडू, सुनीता येरणे, धुलीराम शेंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)