शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

भारत कृषक समाजाचे वसंत लुंगे पुरस्कृत

By admin | Updated: October 19, 2016 00:18 IST

जयपूर येथे आयोजित भारत कृषक समाज गव्हर्निंग बॉडी तसेच कौन्सिल सभासदंच्या अधिवेशनात भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांना...

फेरनिवड : शेतकऱ्यांच्या कार्यासाठी गौरव अमरावती : जयपूर येथे आयोजित भारत कृषक समाज गव्हर्निंग बॉडी तसेच कौन्सिल सभासदंच्या अधिवेशनात भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांना त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राजस्थानचे मुख्यमत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात अजयवीर जाखड यांची पाच वर्षांकरिता भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. अधिवेशनामध्ये विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत आरक्षण देणे, स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करणे, पेरपत्रकानुसार पीकविमा योजना लागू करणे, ९० दिवसांच्या आत नुकसान भरपाई देणे, ब्रिटिशकालीन आणेवारी पद्धतीत सुधारणा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. व्ासंत लुंगे हे मागील २५ वर्षांपासून भारत कृषक समाजामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक अधिवेशांचे आयोजन केले असून राष्ट्रीयस्तरावर संघटनात्मक व धोरणात्मक उपक्रमही ते राबवीत असतात. या कार्याबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. यावेळी मंचावर सामाजिक केंद्रीय मंत्री माधवसिंग, राजस्थानचे माजी मंत्री जितेंद्र प्रसदा, आदींसह विदर्भातून शशांक देशमुख, दीपक लोखंडे, किशोर गुल्हाने, आशुतोष गुल्हाने, पुरूषोत्तम देशमुख, राजू निंभोरकर, अरविंद गायकवाड, सुरेश पेटे, जयंत कडू, सुनीता येरणे, धुलीराम शेंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)