शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

पीक कर्जासाठी बँकांना हवे तारण

By admin | Updated: April 30, 2016 00:14 IST

एक लाखापर्यतच्या पीक कर्जासाठी कुठलेही तारण घेऊ नये असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश असतांना बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी जामिन मागीत नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहे.

कारवाई केव्हा ? : रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे सर्रास उल्लंघनअमरावती : एक लाखापर्यतच्या पीक कर्जासाठी कुठलेही तारण घेऊ नये असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश असतांना बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी जामिन मागीत नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहे. शेतकऱ्यांनी याविषयी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र जिल्हाप्रशासनाच्या वतीने गांर्भीयाने घेतले नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक केल्या जात आहे. यावर्षी पेरणी पश्चात दडी, नैसर्गीक आपत्ती, यामुळे दुष्काळसदृष्य स्थिती आहे आणेवारी देखील ५० पैश्याच्या आत असल्याने शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसूलीस स्थगीती व पीक कर्जाच्या शेतकऱ्यांच्या संमतीने ५ हप्त्यामध्ये पुनर्गठन करण्यात येणार आहे.तसेच शेतकऱ्यांना ३० जूनच्या आत पीक कर्ज देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यंदाचा खरीप हंगाम महिन्याभऱ्यावर आला आहे. त्यामुळे शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी बँकामध्ये गर्दी करीत आहे. पीक कर्ज बँकांना बॅकेच्यावतीने शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची मागणी करण्यात येते यामध्ये ७/१२, आठ अ, हैसीयत दाखला, अन्य बॅकाकडून कर्ज घेतले नसल्याचा दाखला, यासह रिपोर्ट व जामीन द्यावा लागतो, मात्र रिझर्व्ह बॅकेच्या कृषी कर्जाबाबतच्या सुधारीत योजनेनुसार एक लाख रुपयापर्यतच्या कर्जासाठी कुठल्याची जामिनाची आवश्यकता नाही. तरीही जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बॅका, यांच्याकडून सदर मर्यादेच्या आतील कृषी कर्जाची तसेच ई-कराराची नोंद घेण्याबाबत तलांठयाकडे पाठवीत आहे. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा बॅकेचे अधिकारी व कर्मचारी फायदा घेत आहे व त्यांना नाहक त्रास होत आहे. अनेक बॅका शेतकऱ्यांना एक लाखाच्या आत कर्जासाठी जामीन मागीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेऊन अश्या बँकावर कारवाई करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)एक लाखाच्या कर्जाची ७/१२ नोंद नकोएक लाखाच्या आत कर्ज घेतले असल्यास त्याची नोंद सात-बाऱ्यावर करुन बोजा चढविण्यात येतो. हा बोजा चढविल्यानंतर सदर शेताचे खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प होता, एक लाखाच्या आत कर्ज घेतले तर बँकांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नोंद घेण्याचा आग्रह करु नये अश्या रिझर्व्ह बँकेच्या सूचना आहेत.