शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

बगाजी सागरची सुरक्षा रामभरोसे

By admin | Updated: August 14, 2015 01:02 IST

दोन जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देऊन दोन शहरांची तहान भागविणाऱ्या बगाजी सागर धरणाची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे.

केवळ चार रक्षक : अपघात घडल्यास जबाबदार कोण ?धामणगाव रेल्वे : दोन जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देऊन दोन शहरांची तहान भागविणाऱ्या बगाजी सागर धरणाची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. सद्यस्थितीत केवळ चार खासगी सुरक्षा रक्षक या साडेदहा किलोमीटर लांबीच्या धरणाचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे. निम्म लोअर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ १९७६ मध्ये रोवण्यात आली. बगाजी सागर धरणाच्या निर्मितीकरिता अमरावती जिल्ह्यातील २९ गावांना पुनर्वसित व्हावे लागले़ कोट्यवधी रूपयांची कसदार जमीन शेतकऱ्यांनी या धरणाकरिता त्याकाळी अल्प किमतीत शासनाला दिली. या धरणाचे पाणी अमरावती जिल्ह्यातील काही गावांना मिळते तर पुलगाव व देवळी या दोन्ही शहरांची तहान मुख्यत्वे या धरणातून भागविली जाते. देवळी तालुक्याकरिता तर हे धरण वरदान ठरले आहे़ सिंचनासाठी वर्षभर पाणी देण्याची क्षमता या धरणात आहे़ धरणाची २५३ मिलियन मीटर जलक्षमता असून जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून वर्धा जिल्ह्याच्या पूर्व टोकला १० किलोमीटर अंतराची भिंत उभारण्यात आली आहे़ धरणाचे ३१ दरवाजे उघडल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढते़ मात्र, सुरक्षेचे उपाय अपूर्ण आहेत.