शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’मुळे शेतकरी नापास, दरवाढीच्या प्रतीक्षेत पांढऱ्या सोन्यात तूट

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 3, 2023 16:59 IST

क्विंटलमागे दीड हजारांचा फटका

अमरावती : दरवाढ मिळण्यासाठी सबुरीचा सल्ला देणारे व्हॉट्सॲप मेसेजनुसार कापूस शेतकऱ्यांनी साठवून ठेवला आणि दरवाढीच्या प्रतीक्षेत क्विंटलमागे दीड हजारांचा फटका बसला. आता व्यापाऱ्यांनी नफेखोरीसाठी भाव पाडल्याने याच भावात कापूस विकावा लागत आहे.

गतवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात कापसाला क्विंटलमागे १३ हजारांवर भाव मिळाला होता. त्यामुळे खरिपामध्ये कपाशीची क्षेत्रवाढ झाली. मात्र, अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झाले. याशिवाय बोंडसड व गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावानेही सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार गतवर्षीच्या हंगामात हेक्टरी २३५.२९ किलो रुई झाली. पाच वर्षातील हे सर्वात कमी उत्पादन आहे. शेतकऱ्यांना बाजारभावाचा अंदाज देणारी शासनयंत्रणा नाही. त्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेत शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली होती.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसFarmerशेतकरीAmravatiअमरावती