शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

लघुउद्योगास वीज जोडणी देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: March 18, 2015 00:20 IST

स्वयंरोजगारासाठी शासन बेरोजगारांना प्रोत्साहित करत अनेक योजना सुरू करीत आहेत.

नांदगाव खंडेश्वर : स्वयंरोजगारासाठी शासन बेरोजगारांना प्रोत्साहित करत अनेक योजना सुरू करीत आहेत. मात्र शासनाचेच काही विभागाच्या असहकार्याने मुळ उद्देशालाच खिळ बसत असल्याचा प्रकार नांदगाव खंडेश्वर येथे घडला आहे. लघूउद्योगासाठी वीज जोडणीनाकारणाऱ्या बेरोजगारांनी १८ मार्चपासून अमरावतीच्या विद्युत भवन कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.लाखावर रक्कमेचा भरणा केल्यावर वीज जोडणी देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना परिवाराचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे. कर्जाचे हप्ते सुरू झालेत. परिणामी लघूउद्योजकांनी १८ मार्चपासून अमरावती विद्युत भवन कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे पत्र दिले आहे. नांदगाव खंडेश्वर येथील बेरोजगार युवक सुशील शेंडे व मयुर मंडलीक यांनी पंतप्रधान स्वयंरोजगार योजने अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राद्वारा जैविक कोळसा (व्हाईट कोल) लघूउद्योगाकरीता प्रस्ताव सादर केला. त्यांना सेंट्रल बँक आॅफ इंडियाने पतपुरवठा केला. कारखान्यासाठी आवश्यक शेड, मशिनरी, धर्मकाटा आदीची उभारणी त्यांनी केली. १६ सप्टेंबर २०१४ ला प्रकल्पास वीज जोडणीसाठी अर्ज सादर केला. वीज कंपनीच्या मागणीनुसार १२ जानेवारी २०१५ ला १,११,३०० रूपयांचा भरणा देखील मात्र अद्यापपर्यंत त्यांना वीज जोडणी न देता टाळाटाळ करण्यात येत आहे. वारंवार पाठपुरावा करून जोडणी करण्यात येत नसल्याने त्यांनी १८ मार्चपासून अमरावती येथील विद्युत भवनासमोर उपोषणाला बसण्याचा ईशारा दिला आहे. यासंदर्भात वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)