शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

पाचवी ते आठवीचे पहिल्या दिवशी ५६,७४० विद्यार्थ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या आनुषंगाने बुधवारी ...

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या आनुषंगाने बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात ५६,७४० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविण्याची माहिती शिक्षण विभागाने शासनाला पाठविली आहे.

१४ तालुके आणि महापालिका क्षेत्रातील पाचवी ते आठवीच्या एकूण १९८१ शाळा असून, विद्यार्थी संख्या १७५१९२ एवढी आहे.

शिक्षक ६८७७ एवढे आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या १२०९ आहे. आतापर्यत ४७२२ शिक्षकांनी कोरोना चाचणी केली आहे.

त्यापैकी ५५ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तसेच १२०९ पैकी ९०० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केली असून, ११ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. १९८१ पैकी १९०४ शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी १,७५,१९२ पैकी ५६,७४० विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांची टक्केवारी ३२.३८ एवढी ठरली, तर ९१.०६ टक्के शाळा सुरू झाल्याची नाेंद करण्यात आली.

-------------------------

अशी आहे तालुकानिहाय विद्यार्थी उपस्थिती

अचलपूर-३२३१

अमरावती-५३८९

अंजनगाव सुर्जी-२७६८

भातकुली-२४१७

चांदूरबाजार-५१६२

चिखलदरा-४६९०

चांदूर रेल्वे-२६२५

दर्यापूर-५९८७

धामणगाव रेल्वे-२४२१

मोर्शी-४९६०

तिवसा-२७६२

वरुड-६३३७

अमरावती महापालिका क्षेत्र-१३,३२०