शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वातावरण ढगाळ, मात्र पावसाची हूल

By admin | Updated: July 7, 2014 23:19 IST

पाऊस पडण्याचा कालावधी १२० दिवसांचा असतो. यंदा त्यातील ४० दिवस कोरडे गेले. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जून महिन्याची सरासरी २०८.४ मि.मी.असताना केवळ

अमरावती : पाऊस पडण्याचा कालावधी १२० दिवसांचा असतो. यंदा त्यातील ४० दिवस कोरडे गेले. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जून महिन्याची सरासरी २०८.४ मि.मी.असताना केवळ ७६.५मि.मी. पाऊस पडला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर केवळ १.६ मि.मी. पाऊस पडला आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांची तिफन थांबली आहे. जिल्ह्यातील खरीप २०१४ हंगामाची वेळ संपत आली आहे. मात्र, अद्याप ९६ टक्के क्षेत्रामधील पेरणी व्हावयाची आहे. रोहीणी, मृग व आर्द्रा कोरडे गेले. ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले आहे. या दरम्यान ४० दिवसांत केवळ १२ व २६ जून तसेच ५ जुलै रोजी तुरळक स्वरूपात पाऊस पडला. जून महिन्यातील पावसाची सरासरी २०८.४ मि.मी. असताना ७ जुलैपर्यंत केवळ ७६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार ३ जुलैपर्यंत जिल्ह्याच्या एकूण सरासरी क्षेत्र ७,१४,९५० असताना केवळ ३४,६२८ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या चार दिवसांत पेरणी क्षेत्रात अंशत: बदल झाला. ५ जुलै रोजी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, पेरणीचे धाडस शेतकऱ्यांनी केले नाही.२०,३१२ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. या पाठोपाठ १०,३८५ क्षेत्रात सोयाबीनची तर २९४० हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. अन्य भात, मका, भाजीपाला क्षेत्राची सरासरी केवळ ४.८ टक्के आहे.