शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

निर्वाह भत्त्यांतर्गत राज्यातील पहिले वसतिगृह अमरावतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:09 IST

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत राज्यातील पहिले वसतिगृह अमरावत येथे सुरू होत आहे. आर्थिकदष्ृट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जाणार असल्याचे युवा संवाद प्रतिष्ठानचे सचिव अनिकेत देशमुख यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देपत्रपरिषद : युवा संवाद प्रतिष्ठानचे अनिकेत देशमुख यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत राज्यातील पहिले वसतिगृह अमरावत येथे सुरू होत आहे. आर्थिकदष्ृट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जाणार असल्याचे युवा संवाद प्रतिष्ठानचे सचिव अनिकेत देशमुख यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत मजूर आहेत आणि त्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून देण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची जागेअभावी गैरसोय होऊ नये, त्यांना शिक्षणात अडथळा होऊ नये, याकरिता स्वतंत्र वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यास अनुसरून या योजनेखाली युवासंवाद प्रतिष्ठान या संस्थेला वसतिगृह चालविण्यासाठी भाड्याने देण्याची प्रक्रिया पार पडल्याने जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रपरिषदेला नितीन पवित्रकार, अंकुश डहाके आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात प्रक्रियाशासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांमार्फत ही प्रक्रिया राबविली जाईल. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उच्च, तंत्र, वैद्यकीय, कृषी आदी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता, पैकी खुल्या प्रवर्गासाठी प्रत्यक्ष झालेले वा होणारे प्रवेश आणि त्यातील विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहाची सुविधा स्वतंत्रपणे करण्यास शैक्षणिक कर्ज, प्रवेशाच्या वेळी १०० टक्के शिक्षण शुल्क वसुलीचे प्रकार, शिष्यवृत्ती खालील विद्यार्थी म्हणून प्रवेश नाकारण्याच्या प्रकरणाच्या निराकरणाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.