शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

निर्वाह भत्त्यांतर्गत राज्यातील पहिले वसतिगृह अमरावतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:09 IST

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत राज्यातील पहिले वसतिगृह अमरावत येथे सुरू होत आहे. आर्थिकदष्ृट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जाणार असल्याचे युवा संवाद प्रतिष्ठानचे सचिव अनिकेत देशमुख यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देपत्रपरिषद : युवा संवाद प्रतिष्ठानचे अनिकेत देशमुख यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत राज्यातील पहिले वसतिगृह अमरावत येथे सुरू होत आहे. आर्थिकदष्ृट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जाणार असल्याचे युवा संवाद प्रतिष्ठानचे सचिव अनिकेत देशमुख यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत मजूर आहेत आणि त्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून देण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची जागेअभावी गैरसोय होऊ नये, त्यांना शिक्षणात अडथळा होऊ नये, याकरिता स्वतंत्र वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यास अनुसरून या योजनेखाली युवासंवाद प्रतिष्ठान या संस्थेला वसतिगृह चालविण्यासाठी भाड्याने देण्याची प्रक्रिया पार पडल्याने जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रपरिषदेला नितीन पवित्रकार, अंकुश डहाके आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात प्रक्रियाशासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांमार्फत ही प्रक्रिया राबविली जाईल. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उच्च, तंत्र, वैद्यकीय, कृषी आदी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता, पैकी खुल्या प्रवर्गासाठी प्रत्यक्ष झालेले वा होणारे प्रवेश आणि त्यातील विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहाची सुविधा स्वतंत्रपणे करण्यास शैक्षणिक कर्ज, प्रवेशाच्या वेळी १०० टक्के शिक्षण शुल्क वसुलीचे प्रकार, शिष्यवृत्ती खालील विद्यार्थी म्हणून प्रवेश नाकारण्याच्या प्रकरणाच्या निराकरणाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.