शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

अमरावती शहर पोलिसांच्या लेखी परीक्षेला रविवारी सकाळी ८ वाजता सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 09:23 IST

पुढील १५ दिवसांत लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचेही नियोजन पोलीस खात्याने केले आहे.

मनीष तसरे, अमरावती : शहर पोलिसांच्या ७४ पदांसाठी पोलीस विभागाने  २८६५ उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली होती. त्यापैकी  १४३१ उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाले असून यातील ९२९ उमेदवारांची लेखी परीक्षा अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयात लेखी परीक्षा सुरू झाली आहे. तर अतिशय पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जाणार असून अफवांना व गैरप्रकारांना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.

पुढील १५ दिवसात लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचेही नियोजन पोलीस खात्याने केले आहे. लेखी परीक्षेचा वेळ ११ ते १२:३० च्या दरम्यान ठेवण्यात आलेला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती