शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

अंबानगरीत गाडगेबाबांचा पुण्यतिथी महोत्सव

By admin | Updated: December 15, 2015 00:16 IST

तहानलेल्यांना पाणी, भुकेल्यांना अन्न व बेघरांना निवारा, असे सांगत संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश देणारे

विविध कार्यक्रम : वैराग्यमूर्तींचे महापौरांच्या हस्ते पूजनअमरावती : तहानलेल्यांना पाणी, भुकेल्यांना अन्न व बेघरांना निवारा, असे सांगत संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश देणारे वैराग्यमूर्ती श्रीसंत गाडगे महाराजांचा ५९ वा पुण्यतिथी महोत्सव आठ दिवस उत्साहात अंबानगरीत साजरा होणार आहे. याकरिता संत गाडगेबाबा समाधी स्थळ अमरावतीच्यावतीने गाडगेनगरात विविध कार्यक्रम व गाडगे बाबांच्या जीवनचरित्र सांगणाऱ्या अनेक विचारवंतांचे व्याख्यान व कीर्तन येथे आयोजित करण्यात आले आहेत. १४ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे येथे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी गाडगेबाबांच्या समाधीस्थळी पूजन नगरसेवक बाळासाहेब भुयार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर रिना नंदा, एकनाथ ठाकूर, विवेक गोहाड, भागवताचार्य तुळशीदास महाराज, धर्माळकर, संजय कुकरेजा, शरद दातेराव, संस्थेचे विश्वस्त बापुसाहेब देशमुख आदी उपस्थित होते. सोमवारी श्रीमद् भागवत कथेचे वाचन करताना हभप तुळशीदास महाराज धर्माळकर यांनी गाडगेबाबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. आता संत गाडगेबाबांसारखा नि:स्वार्थी माणूस पुन्हा होणे नाही. आपण त्यांनी दिलेला संदेश अनमोल ठेवा म्हणून जपला पाहिजे. नवीन पिढीने त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.