शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी द्या

By admin | Updated: August 4, 2015 00:10 IST

स्थानिक नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना रतन इंडिया कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करुन द्यावा, ..

निवेदन : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीअमरावती : स्थानिक नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना रतन इंडिया कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे केली आहे. नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीसाठी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कौडीमोल भावाने संपादित करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून कमाविलेली ही जमीन तुटपुंज्या भावाने शासनाने ताब्यात घेतली आहे. अशातच १५ गावांमधील प्रकल्पग्रस्त शेतकरी जमीन गेल्यामुळे भूमिहीन झाले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू केलेल्या रतन इंडिया या कंपनीत प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. आतापर्यंत रोजगार देण्याचे आश्वासन वेळोवेळी प्रशासनामार्फत कंपनीने दिले आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे न्याय मिळत नसेल तर किमान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी तरी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना करण्यात आली आहे. निवेदन देतेवळी प्रवीण मनोहर, प्रभाकर तायडे, ज्ञानेश्वर इंगोले, हाफिजा बी मो नजीर, उषा चांदूरे, श्यामराव पाचघरे, रामदास दिवटे, ओंकार नाईक, रमेश गायकवाड व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.