शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दारुच्या दुकानासमोर संत्रा रसाचे वाटप!

By admin | Updated: January 11, 2016 00:13 IST

व्यसनाधिनता आणि तळीरामांचे वाढते प्रमाण यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याला आळा घालण्याकरिता ...

विदर्भ आॅरेंज ग्रुपचा उपक्रम : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वरुड : व्यसनाधिनता आणि तळीरामांचे वाढते प्रमाण यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याला आळा घालण्याकरिता विदर्भातील संत्र्याला भाव देण्याकरिता विदर्भ आॅरेंज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आठवडी बाजारात देशी दारुच्या दुकानासमोर संत्रा रसाचे वाटप करून दारुबंदीची मागणी केली. वरुड तालुका विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून परिचित आहे. या भागात संत्र्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. संत्रा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे हालबेहाल आहे. दारुचे महागडे भाव असतानाही मोठ्या प्रमाणावर खप वाढला, तर व्यसनाधिनतासुध्दा वाढली आहे. तळीरामांनी दारूऐवजी संत्रा रस प्राशन करावा आणि दारुबंद करावी याकरिता विदर्भ आॅरेंज ग्रुपचे संस्थापक शेषराव घोडेरावसह देवेंद्र बोडखे, बाळू पाटील, नितीन सिनकर, हेमंत देशमुख, राजेंद्र वसुले, विशाल शेरेकर, अमित जयस्वाल, बाबाराव भोंड, लोकेश अग्रवाल, उमेश बहुरुपीसह संत्रा उतपदक शेतकरी, युवा व्यापारी संघटना, पत्रकार आदी उपस्थित होते. दारुच्या व्यसनाधीन झालेल्या मुळे सामाजिक, कौटुंबिक कलहामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तळीरामांचे संसार वाचले पाहिजेत म्हणून दारूबंदी करण्यात यावी , दारु ऐवजी फळांचा रस प्राशन करावा आणि शेतकऱ्याने उतपदन केलेल्या शेतमालाला भाव मिळावा याकरीता दारुच्या दुकानासमोर आठवडी बाजारात जावून संत्रा रसाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगारकीांनी प्रचंड प्रतिसाद देत संत्रा रसाचे प्राशन केले आणि अनेकांनी दारु सोडण्याचा संकल्प सुध्दा केल्याचे शेषराव घोडेराव यांनी सांगितले. हा अभिनव उपक्रम विदभर् आॅरेंज ग्रुपच्या वतीने करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)