शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

महिनाभराच्या आंदोलनानंतर परतले आदिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:29 IST

मेळघाटच्या जंगलात विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून ठाण मांडून बसलेले आदिवासी प्रजासत्ताकदिनी पुनर्वसित गावी परतले.

ठळक मुद्देबच्चू कडूंची मध्यस्थी : शेती, नोकरी, मूलभूत सुविधांचे लेखी आश्वासन, पुनर्वसित

गावांकडे रवानाआॅनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाटच्या जंगलात विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून ठाण मांडून बसलेले आदिवासी प्रजासत्ताकदिनी पुनर्वसित गावी परतले. आ. बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने शेती, नोकरी, मूलभूत सुविधांचे लेखी आश्वासन मिळवून घेतल्यानंतर सर्व आंदोलक २५ बसगाड्यांनी आपापल्या गावी रवाना झालेत.मेळघाटच्या केलपाणी, गुल्लरघाट, नागरतास आदी पुनर्वसित गावांतील आदिवासींनी आपल्या काही मागण्यांसाठी २५ डिसेंबरपासून जंगलात ठिय्या दिला. त्यांच्या मागण्यांना सुरुवातीपासूनच आ. बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. आदिवासी कुटुंबांना शेती देण्यासाठी अकोट तालुक्यात २८० हेक्टर जमीन आंदोलकांच्या प्रतिनिधींनी पसंत करून गेल्या आठवड्यातच तेथील तहसीलदारांना आपला होकार कळविला. वनविभागात आदिवासी व पुनर्वसितांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याची दुसरी महत्त्वाची मागणीदेखील शासनाने मान्य केली आहे. अकोटचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी लवकरच नोकरीत सामावून घेणार असल्याचे सांगितले. इतर बाबी राहिल्या असल्यास त्या त्वरित निकाली काढल्या जातील, असे आश्वासन आ. बच्चू कडू व वनसंरक्षक गुरुप्रसाद यांनी आंदोलकांना दिले. जवळपास सर्व मागण्या पूर्ण झाल्याने आंदोलन मागे घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलकांनी आंदोलन विनाशर्त मागे घेतल्याचे जाहीर केले.वनविभागाने बोलावलेल्या बसमधून पुनर्वसित आंदोलकांना गावी सोडण्यात आले. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर, विशाल भगत, घनश्याम कडू, शंभू मालठाणे, बाळासाहेब आवारे आदी उपस्थित होते.पेसा कायद्याचा लाभचिखलदरा तालुक्यातील गुल्लरघाट, नागरतास, बारुखेडा, अमोना, सोमठाणा, केलपानीसह आठ गावांतील पुनर्वसित आदिवासींना मेळघाटात दिल्या जाणाºया पेसा कायद्याचा लाभ देण्याची अट प्रशासनाने मान्य केल्याचे आ. बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.२६ जानेवारी रोजी आदिवासींना जिल्हाधिकाºयांचे पत्र दिले.. आश्वासनांची प्रशासनाला वेळोवेळी आठवण देऊ.- आ. बच्चू कडू, अचलपूर