शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

शासन दप्तरी आजपासून पावसाळा, प्रशासन अलर्ट मोडवर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 31, 2023 17:49 IST

सर्व तालुक्यात २४ बाय ७ नियंत्रण कक्ष ३० सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित

अमरावती : मान्सून कालावधीत नागरिकांना त्वरित मदत प्राप्त व्हावी, यासाठी १ जूनपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात २४ बाय ७ नियंत्रण कक्ष सुरू होत आहेत. या ठिकाणी फोन ड्युटीवर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची रात्रपाळीत नियुक्ती केल्या जात आहे. शासनाचे लेखी १ जूनपासून पावसाळा सुरू होत असून ३० सप्टेंबरपर्यंत प्रशासन अलर्ट मोडवर राहणार आहे.

जिल्ह्यातील ४८२ गावे नदी- नाल्यांमुळे प्रभावित होत असल्याने पावसाळ्याचे कालावधीत नियंत्रण कक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. या कक्षात रोज रात्री दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्या जाते. याशिवाय १४ ही तहसील कार्यालयात कर्मचारी नियुक्त केल्या जातात. जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती प्राधिकरण विवेक घोडके यांची जिल्हा नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा, जिल्हा पुरवठा अधिकारी, शोध व बचाव साहित्य, विद्युत पारेषण यासोबतच अन्य विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद स्तरावरही नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहे. मान्सूनपूर्व तयारीचे अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी ३१ मे रोजी व जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मे रोजी तयारीचा आढावा घेतला आहे.

टॅग्स :localलोकलRainपाऊसAmravatiअमरावती