शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शासन दप्तरी आजपासून पावसाळा, प्रशासन अलर्ट मोडवर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 31, 2023 17:49 IST

सर्व तालुक्यात २४ बाय ७ नियंत्रण कक्ष ३० सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित

अमरावती : मान्सून कालावधीत नागरिकांना त्वरित मदत प्राप्त व्हावी, यासाठी १ जूनपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात २४ बाय ७ नियंत्रण कक्ष सुरू होत आहेत. या ठिकाणी फोन ड्युटीवर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची रात्रपाळीत नियुक्ती केल्या जात आहे. शासनाचे लेखी १ जूनपासून पावसाळा सुरू होत असून ३० सप्टेंबरपर्यंत प्रशासन अलर्ट मोडवर राहणार आहे.

जिल्ह्यातील ४८२ गावे नदी- नाल्यांमुळे प्रभावित होत असल्याने पावसाळ्याचे कालावधीत नियंत्रण कक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. या कक्षात रोज रात्री दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्या जाते. याशिवाय १४ ही तहसील कार्यालयात कर्मचारी नियुक्त केल्या जातात. जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती प्राधिकरण विवेक घोडके यांची जिल्हा नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा, जिल्हा पुरवठा अधिकारी, शोध व बचाव साहित्य, विद्युत पारेषण यासोबतच अन्य विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद स्तरावरही नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहे. मान्सूनपूर्व तयारीचे अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी ३१ मे रोजी व जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मे रोजी तयारीचा आढावा घेतला आहे.

टॅग्स :localलोकलRainपाऊसAmravatiअमरावती