शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! आठ फूट उंच पºहाटी!, शेतकºयाने साधली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:30 IST

पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची.

ठळक मुद्देएकरी ३५ क्विंटलचे सरासरी उत्पन्न : जावरा फत्तेपुर येथील तरुण शेतकºयाचा यशस्वी प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची. गुणवंत धर्माळे यांच्या शेतातील पºहाटी आठ फूट उंच वाढली असून चक्क बाशांचा आधार देऊन ती उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. त्यांना यंदा विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.जावरा फत्तेपूर येथील गुणवंत धर्माळे यांनी प्रथमच त्यांच्या सहा एकरात कपाशी लागवड केली. पावसाची दडी, मजुराची वानवा, वातवरणातील बदल यावर नियंत्रण मिळविता येत नसले तरीदेखील योग्य नियोजनाद्वारे विपरीत परिस्थितीतही पीक घेता येते. यासाठी त्यांनी अनेक तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. धर्माळे यांच्या शेतातील पºहाटी आठ फूट उंच आहे. प्रत्येक झाडाला १५० ते १८० एवढी बोंडे लागली आहेत. केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या पºहाटीने सहा फुटांची उंची गाठल्याने परिसरात चर्चा सुरू झाली होती. पात्यावर आल्यावर बोंडांची फूट पाहता अनेक शेतकरी, तज्ज्ञ, कृषी अधिकारी आदी त्यांच्या शेताला भेट देत आहेत.- अशी केली मशागतसहा एकर शेतात पºहाटी लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी शेताची दोनदा नांगरणी केली. पेरणीनंतर १२ दिवसांनी पाच वेळा खतांचे डोज दिले. ज्यामुळे जमिनीला आवश्यक ती अन्नद्रव्ये मिळाली. पीक डोलू लागल्यावर फवारणी व कीड व्यवस्थापन केले.सिंचनाचा अनुभव आला कामीसिंचनाचा अनुभव धर्माळे यांना आहे. यामुळे कोणत्या पिकाला किती पाणी हवे याची माहिती होती. यंदा पावसाने दडी दिल्याने अनेकांची पºहाडी मागे पडली असताना त्यांच्या शेतातील पºहाटी वाढलीच नव्हे तर बोंडांच्या भाराने झुकली आहे.शेतकरी निसर्गाच्या बिघडलेल्या चक्रामुळे हवालदिल झाला आहे. तसेच आत्महत्या करीत आहे. हे मनात ठेवूनच शेती करताना पारंपरिक नव्हे, तर नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्याचा ध्यास बाळगला होता.’’- गुणवंत धर्माळे,शेतकरी, जावरा फत्तेपूरसुधारित तंत्रज्ञान व योग्य व्यवस्थापन तसेच कृषी विभागाशी सतत संपर्क यामुळे गुणवंत धर्माळे यांचे कपाशी पीक इतरांसाठी आदर्श ठरले आहे. त्यांना एकरी ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन होईल.’’- अनंत मस्करे, तालुका कृषी अधिकारी, तिवसा