शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वनकोठडी, शस्त्रागार नव्हे, हे तर गोदाम अन् कचरा डेपो; राज्यात ११ वनवृत्तांमध्ये सारखीच स्थिती

By गणेश वासनिक | Updated: August 25, 2023 17:53 IST

निधी खर्चून वनाधिकारी मोकळे, १८ वर्षात ना सुरक्षा रक्षक, ना दुरुस्ती

अमरावती : वने आणि वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन करता यावे तसेच वन गुन्हेगारांना कठोर शासन करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक वनवृत्तात वनकोठडी, शस्त्रागार बांधण्यात आले. मात्र, त्याकरिता लागणारे मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने आता या वनकोठड्या, शस्त्रागारांचे गोदाम आणि कचरा डेपो झाले आहेत. नियोजनाच्या अभावामुळे निधी खर्चूनसुद्धा शासनाची उद्देशपूर्ती झाली नाही, असे राज्यभर चित्र आहे.

राज्याच्या वनविभागाने २००३ - २००४ मध्ये ११ प्रादेशिक वनवृत्तांत वनकोठडी आणि शस्त्रागाराची निर्मिती केली. त्याकरिता प्रत्येक वनवृत्तांत २० लाखांचा निधीदेखील खर्च केला. मात्र, गत १८ वर्षात बांधण्यात आलेल्या या इमारतींचा वापर ना वनकोठडी, ना शस्त्रागार म्हणून केला नाही. आता या इमारतींचा वापर गोदाम तर काही ठिकाणी कचरा साठविण्यासाठी केला जात आहे. वनविभागाने निर्माणाधीन वनकोठडी, शस्त्रागाराच्या वापराचे बारकाईने नियोजन केले असते तर वने, वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी मदत झाली असती, असा सूर वन कर्मचाऱ्यांमध्ये उमटू लागला आहे. परंतु, त्यावेळेच्या वनाधिकाऱ्यांनी केवळ इमारती बांधण्याचे नियाेजन केले, असे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावतीPrisonतुरुंग