शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी! कृषी विभागाकडे ७२ तक्रारी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 23, 2023 15:49 IST

बियाणे कंपनीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

अमरावती : काही कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याचे लॉट खराब असल्याने पेरणीपश्चात उगवण न झाल्याच्या ७२ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या बोगस बियाण्यांमूळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे बियाणे कंपनीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सद्यस्थितीत समितीद्वारा या तक्रारीची पाहणी करण्यात येत आहे व त्यानंतर बियाणे सदोष असल्यास कंपनीला बियाणे बदल करावा लागेल किंवा परतावा द्यावा लागणार आहे. यंदाच्या खरिपात सद्यस्थितीत अडीच लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करुन घरगुती बियाणे पेरणीसाठी वापरले. त्यामध्ये उगवण झालेली आहे. मात्र, काही कंपनीचे बियाणे पेरले असतांना उगवण झालेली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी खरिपाचा हंगामच पावसाअभावी महिनाभर उशिरा सुरु झाला. त्यामुळे पेरणीला पहिलेच उशीर झालेला असतांना आता बियाण्यांची उगवण नसल्याने दुबार पेरणीचा व त्यासाठी पुन्हा खर्च करण्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती