शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी! कृषी विभागाकडे ७२ तक्रारी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 23, 2023 15:49 IST

बियाणे कंपनीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

अमरावती : काही कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याचे लॉट खराब असल्याने पेरणीपश्चात उगवण न झाल्याच्या ७२ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या बोगस बियाण्यांमूळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे बियाणे कंपनीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सद्यस्थितीत समितीद्वारा या तक्रारीची पाहणी करण्यात येत आहे व त्यानंतर बियाणे सदोष असल्यास कंपनीला बियाणे बदल करावा लागेल किंवा परतावा द्यावा लागणार आहे. यंदाच्या खरिपात सद्यस्थितीत अडीच लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करुन घरगुती बियाणे पेरणीसाठी वापरले. त्यामध्ये उगवण झालेली आहे. मात्र, काही कंपनीचे बियाणे पेरले असतांना उगवण झालेली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी खरिपाचा हंगामच पावसाअभावी महिनाभर उशिरा सुरु झाला. त्यामुळे पेरणीला पहिलेच उशीर झालेला असतांना आता बियाण्यांची उगवण नसल्याने दुबार पेरणीचा व त्यासाठी पुन्हा खर्च करण्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती